शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वैष्णोदेवीचे दर्शन सुकर, पंतप्रधानांच्या हस्ते कटरा रेल्वेचे उद्घाटन

By admin | Updated: July 4, 2014 15:09 IST

वैष्णोदेवीच्या पायथ्याशी जाणा-या उधमपूर ते कटरा रेल्वेमार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाल्यामुळे भाविकांसाठी वैष्णोदेवीचे दर्शन घेणे आता अधिक सुकर झाले आहे.

ऑनलाइन टीम
जम्मू, दि. ४ - देशातील असंख्य भाविकांसाठी वैष्णोदेवीचे दर्शन घेणे आता अधिक सुकर झाले आहे. वैष्णोदेवीच्या पायथ्याशी जाणा-या उधमपूर ते कटरा रेल्वेमार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाले. पंतप्रधानांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता रियासी जिल्ह्यात कटरा रेल्वे स्टेशनवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वेमंत्री सदानंद गौडा, जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, यांच्यासह रेल्वे अधिकारीही उपस्थित होते. 
ही रेल्वेसेवा वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भेट असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जम्मू-काश्‍मीरसाठी आजचा दिवस नवी गती आणि ऊर्जा देणारा असल्याचे सांगत ही रेल्वे म्हणजे विकासाची जननी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या रेल्वेमार्गामुळे काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या काळातील रेल्वे विस्ताराच्या महत्वाकांक्षी संकल्पाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. संपुआच्या कार्यकाळात ११३२ कोटी रुपये खर्चून हा २५ कि.मीचा रेल्वेमार्ग बांधण्यात आला. बिकट परिस्थितीवर मात करून सात लहान बोगदे व ३०पेक्षाही जास्त लहान-मोठ्या पुलांच्या निर्मितीतून हा विस्तारित मार्ग साकारण्यात आला आहे.