शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

दाऊदला आणण्यासाठी 'साम-दाम-दंड-भेदा'चा वापर करू - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 12:36 IST

मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी सरकार 'साम,दाम,दंड, भेद'अशा सर्व उपायांचा वापर करेल असे राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.७ - मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्यासाठी सरकार 'साम,दाम,दंड, भेद' अशा सर्व उपायांचा अवलंब करेल, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले. भारताचा शत्रू असलेला दाऊदला जेरबंद करण्यासाठी छुप्या प्रयत्नांची शक्यताही नाकारता येत नसल्याचेही राठोड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. 
'गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणा-या दाऊदला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. भारताचे शत्रू कोठेही असले तरी आमचं त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, ते कोठेही शांतपणे जगू शकणार नाहीत' असे राठोड म्हणाले. ' मात्र आम्ही ( सरकार) शत्रूंवर काय कारवाई करू हे मीडियाला सांगण्यासारखे नाही, ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर कदाचित तुम्हाला त्याची माहिती देण्यात येईल. भारताविरुद्ध शत्रूत्व घेणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यास हे सरकार कटीबद्ध असल्याचे पुनरुच्चार राठोड यांनी केला.