शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला टंचाई वाढली : कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By admin | Updated: May 11, 2015 00:32 IST

औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़

औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ४४ गावांना ८१ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ २ टँकर सुरु असूनही आणखीन १२ टँकरची मागणी करण्यात येत आहे़ अधिग्रहण करण्यात आलेले बोेअर बंद पडत आहेत़ तापमानाने चाळीशी ओलांडल्याने प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत आहे़ त्यामुळे प्रत्येक जण थंड पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत़ प्रवास करताना प्रत्येक जण रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमधून बाटलीबंद पाण्याची बॉटल विकत घेतात़ दहा रूपयांची बाटली पंधरा ते वीस रूपयांना विकली जात आहे़ कोणी तक्रार केलीच तर परवडली तर घ्या़़़असा प्रश्न केला जातो़ आता ग्रामीण भागातही पंधरा ते वीस लिटरचे जार मागविले जात आहेत़ शहरी भागातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही आता पिण्याचे पाणी जारमधील मागविले जात आहेत़चौकट़़़एका व्यापार्‍याने सांगितले की, फोन केल्यानंतर आठ ते दहा तास पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते़ एकुणच येणारा महिना तालुकावासियांसाठी कसा जाईल याचीच चिंता आता सतावत आहे़ ग्रामीण भागात आठ ते दहा तास वीजपुरवठा उपलब्ध असतो़ त्यामध्येच थंड झालेले पाणी विकावे लागते़ फ्रिज, वीज याचा विचार केला तर १५ ते २० रूपयाला पाणी विकावे लागत असल्याचे सांगण्यात आले़ शहरी भागातही हीच अवस्था आहे़ एका पाणी विक्री करणार्‍या कर्मचार्‍याने सांगितले की मागणी पूर्ण करताना काट्यावरची कसरत करावी लागते़