शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

व्हीव्हीआयपींच्या सेवेतील ६०० कमांडोंचा वापर

By admin | Updated: February 15, 2016 03:42 IST

अलीकडेच पठाणकोट हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गटाने (एनएसजी) व्हीव्हीआयपींच्या सेवेतील ६०० कमांडोंना परत बोलावत या मोहिमेत सहभागी करवून घेतले होते

नवी दिल्ली : अलीकडेच पठाणकोट हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गटाने (एनएसजी) व्हीव्हीआयपींच्या सेवेतील ६०० कमांडोंना परत बोलावत या मोहिमेत सहभागी करवून घेतले होते. एनएसजी कमांडोचे मूळ कर्तव्य दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभागाचेच असून, त्यांना परत बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती.दोन वर्षांपासून या योजनांवर विचार केला जात होता. पठाणकोट येथील हवाई तळावर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर प्रतिहल्ल्यासाठी प्रथमच ब्लॅक कॅट कमांडोंचा वापर करण्यात आला. ११ व्या स्पेशल रेंजर्स ग्रुपमधील(एसआरजी) दोन चमू व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी उपयोगात आणल्या जातात. विशेष कृती दलाच्या(एसएजी) मदतीसाठी या चमूंना परत बोलावण्यात आले. १९८४ मध्ये केवळ विशेष अतिरेकीविरोधी मोहिमांसाठी एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर या दलाकडे व्हीव्हीआयपींची सुरक्षा सोपविण्यात आली. सध्या किमान १५ व्हीव्हीआयपींना एनएसजीची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आणखी दोन वर्षे या दलाकडे सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी सोपविली जाणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)