शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

उरीचा हल्ला काही चुकांमुळेच झाला

By admin | Updated: September 22, 2016 04:52 IST

लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला

नवी दिल्ली : लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला हे उघड आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र याची पुनरावृत्ती न होऊ न देण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ही कबुली दिली. मात्र हा विषय संवेदनशील असल्याने उरीमध्ये नेमके काय चुकले याच्या तपशिलात जाण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, माझ्या तत्वात कोणतीही चूक बसत नाही व अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपण खात्री करायला हवी.या हलल्याला कसे प्रत्तुत्तर द्यायचे याचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे सांगत पर्रिकर म्हणाले की, प्रसंगी कणखरपणे पावले जरूर उचलावी लागतात, पण आतताईपणाने कारवाईही केली जाऊ शकत नाही. भारत हा एक जबाबदार देश आहे. त्यामुळे अतिरेकी देशात घुसून हल्ले करत असताना तो झोपूनही राहू शकत नाही. वेळ पडली तर भारताविरुद्ध अण्वस्त्रे वापरणयच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी ोबलताना ते म्हणाले की, रिकामे भांडेच जास्त खडखडात करते. बलवानाला फारशी हुज्जत घालावी लागत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकिस्तानला पुरावे देणारपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून गरळ ओकण्याच्या तयारीत असताना भारताने त्या देशाचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले व उरी हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचे पुरावेच हवे असल्यास ते देण्याची तयारी दर्शविली. ठार झालेल्या हल्लेखोरांचे डीएनए नमुने व हाताचे ठसे आम्ही तात्काळ देऊ शकतो, असे बासित यांना सांगण्यात आले.