शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

उरीचा हल्ला काही चुकांमुळेच झाला

By admin | Updated: September 22, 2016 04:52 IST

लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला

नवी दिल्ली : लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला हे उघड आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र याची पुनरावृत्ती न होऊ न देण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ही कबुली दिली. मात्र हा विषय संवेदनशील असल्याने उरीमध्ये नेमके काय चुकले याच्या तपशिलात जाण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, माझ्या तत्वात कोणतीही चूक बसत नाही व अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपण खात्री करायला हवी.या हलल्याला कसे प्रत्तुत्तर द्यायचे याचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे सांगत पर्रिकर म्हणाले की, प्रसंगी कणखरपणे पावले जरूर उचलावी लागतात, पण आतताईपणाने कारवाईही केली जाऊ शकत नाही. भारत हा एक जबाबदार देश आहे. त्यामुळे अतिरेकी देशात घुसून हल्ले करत असताना तो झोपूनही राहू शकत नाही. वेळ पडली तर भारताविरुद्ध अण्वस्त्रे वापरणयच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी ोबलताना ते म्हणाले की, रिकामे भांडेच जास्त खडखडात करते. बलवानाला फारशी हुज्जत घालावी लागत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकिस्तानला पुरावे देणारपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून गरळ ओकण्याच्या तयारीत असताना भारताने त्या देशाचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले व उरी हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचे पुरावेच हवे असल्यास ते देण्याची तयारी दर्शविली. ठार झालेल्या हल्लेखोरांचे डीएनए नमुने व हाताचे ठसे आम्ही तात्काळ देऊ शकतो, असे बासित यांना सांगण्यात आले.