शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

‘शेतकऱ्यांसाठी सर्वंकष विमा योजना लवकरच’

By admin | Updated: July 13, 2015 00:09 IST

उशिराने आला असला यंदा देशात पाऊस चांगला होत असून वरुणदेवाच्या या कृपेमुळे महागाई आटोक्यात येईल, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले

मुंबई : उशिराने आला असला यंदा देशात पाऊस चांगला होत असून वरुणदेवाच्या या कृपेमुळे महागाई आटोक्यात येईल, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. नाबार्डच्या ३३ साव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या कृषी आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेत नाबार्डने दिलेल्या योगदानाबद्दल कौतुकाद्गार काढतानाच, कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या बळीराजासाठी नव्या विमा योजनेचे सुतोवाचही जेटली यांनी केले. ते म्हणाले की, सध्या कृषी विम्यामध्ये कर्जाच्याच कव्हरेजचा विचार मोठ्या प्रमाणावर होतो. पण शेती करण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे होणाऱ्या लहानगोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत आणि कर्जापासून ते शेतीशी निगडीत अन्य खर्चापर्यंत सर्व खर्चांना विमा कवच देण्याची ही योजना असून त्या लवकरच या योजनेचे स्वरूप, व्याप्ती याची घोषणा करण्यात येईल. इन्फोसिसचे चेअर प्रोफेसर डॉ. अशोक गुलाटी यांनी या संदर्भात सरकारला एक सादरीकरण केले असून त्या अनुषंगाने विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात नाबार्डचे अध्यक्ष डॉ. हर्ष कुमार भानवाला यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.