शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंमुळे विमानाचे उड्डाण रखडले

By admin | Updated: July 2, 2015 12:40 IST

राजकीय नेत्यांमधील व्हीआयपी संस्कृतीचा फटका आता एअर इंडियातून प्रवास करणा-या प्रवाशांना बसू लागला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ -  राजकीय नेत्यांमधील व्हीआयपी संस्कृतीचा फटका आता एअर इंडियातून प्रवास करणा-या प्रवाशांना बसू लागला आहे. केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्यामुळे लेहवरुन दिल्लीला येणा-या विमानाचे उड्डाण रखडले आणि मंत्रीमहाशयांना जागा मिळावी यांच्यासाठी तिघा प्रवाशांनाही विमानातून उतरवण्यात आल्याचा आरोप होत आहे. 

२४ जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू हे जम्मू काश्मीरमधील लेहवरुन दिल्लीला परतत होते. रिजीजूंचे खासगी सचिव व जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह हेदेखील रिजीजूंसोबत होते. या तिघांमुळे एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण विलंबाने झाले. तर या तिघांना जागा मिळावी यासाठी अन्य तिघा प्रवाशांना विमानातून उतरवल्याचा आरोप केला जात आहे. सकाळी ११.४० वाजता विमानाचे उड्डाण होणार होते, मात्र तांत्रिक कारणामुळे विमानाचे उड्डाण विलंबाने झाल्याचे रिजीजू यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे एअर इंडियाचे न्यूयॉर्क येथे जाणा-या विमानाला तब्बल दीड तास विलंब झाला होता. त्यामुळे व्हिआयपी नेत्यांच्या या थाटामुळे भाजपावर पुन्हा एकदा टीका सुरु झाली आहे.