शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पुरस्कार परत घेण्यास उदय प्रकाश यांचा नकार

By admin | Updated: January 25, 2016 01:51 IST

हिंदी कवी उदय प्रकाश यांनी रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेण्यास नकार दिला. ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेत सहभागी लेखक आणि कलावंतांचे मन वळवत त्यांना

जयपूर : हिंदी कवी उदय प्रकाश यांनी रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेण्यास नकार दिला. ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेत सहभागी लेखक आणि कलावंतांचे मन वळवत त्यांना पुरस्कार परत करण्यासाठी रालोआ सरकारने चालविलेला खटाटोप केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पुरस्कार परत घेण्यास नकार देणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांनी रविवारी साहित्य अकादमीला पाठविलेल्या पत्रात असहिष्णुतेला विरोध कायम राहील असे बजावले आहे.जयपूर साहित्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना उदय प्रकाश म्हणाले की, हैदराबादमध्ये दलित संशोधक विद्यार्थ्याचा मृत्यू होऊन केवळ एकच आठवडा उलटला असताना लेखक पुरस्कार परत स्वीकारत आहेत हे बघून मी व्यथित झालो आहे. असा निर्णय घेणे खूप घाईचे ठरेल असे मला वाटते.