शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

काश्मीरमध्ये लष्करचे दोन अतिरेकी ठार, एकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:50 IST

दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी

श्रीनगर : दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तैयबा’चे दोन अतिरेकी ठार झाले तर तिसऱ्या अतिरेक्याने शस्त्र व दारुगोळ््यासह शरणागती पत्करली. सुरक्षा दलांच्या या कारर्वासविरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनेरस्त्यांवर येऊन दगडफेक सुरु केली. या हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैमोह तालुक्यातील चिद्दर गावातील एका घरात अतिरेकी लपून बसले आहेत अशी पक्की खबर मिळाल्याने लष्कराचे जवान व पोलिसांनी त्या इमारतीस वेठा घातला. लपलेल्या अतिरेक्यांनी शरण येण्याऐवजी गोळीबार सुरु केला. सुरक्षा दलांनीही गोळीबाराने जोरदार प्रत्युत्तर दिले.सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत इमारतीत लपलेले दोन अतिरेकी ठार झाले. त्यापैकी एक शकूर अहमद दर हा लष्कर-ए-तैयबाचा स्थानिक कमांडर होता.शाकीर अहमाद नावाच्या तिसºया अतिरेक्याने पळून जाणे अशक्य झाल्यावर शरणागती पत्करली. स्थानिक काश्मिरी युवक असलेला शाकीर दोनच महिन्यांपूर्वीअतिरेक्यांना जाऊन मिळाला होता, असे समजते.सुरक्षा दलांची ही कारवाई सुरु असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊन दगडफेक सुरु केली. त्या जमावास आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी आधी अश्रुधूर, पेलेट गन व नंतर बंदुकांचा वापर केला.पोलिसांच्या गोळीबारात निदर्शकांपैकी यावर अहमद दर हा गस्सीपुरा येथील युवक गंभीर जखमी झाला. नंतर अनंतनाग येथील इस्पितळात त्याचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)मेहबूबा यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, आघाडी सरकारचा अ‍ॅजेंडा राम माधव यांनीच तयार केला होता व राजनाथ सिंग यांच्यासह भाजपाच्या नेतृत्वाने त्यास मान्यता दिली होती. आम्ही त्या अ‍ॅजेंड्याचे पालन केले. सत्तेत असताना भाजपाच्या एकाही मंत्र्याने त्याविषयी तक्रार केली नाही. मात्र आता त्या पक्षाने हात वर करून आमच्यावर खापर फोडावे हा तद्दन खोटेपणा आहे. आमच्यावर आरोप करण्याऐवजी भाजपाच्या मंत्र्यांनी आधी आपण स्वत: काय काम केले हे तपासून पाहायला हवे होते.