शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भारतीय जैन संघटनेचे शनिवारपासून राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात बालेवाडी येथे भरणार दोनदिवसीय अधिवेशन

By admin | Updated: October 27, 2014 23:47 IST

सोलापूर :

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता.खेड) हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला बसची धडक बसली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसान झाले. वारंवार अशा प्रकारचे अपघात घडूनही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे. 
चाकण-शिक्रापूर महामार्गावर रात्रीच्यावेळी विनापरवाना मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने उभी केली जातात. यावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना अधिकच वाढत आहेत. रात्रीच्या वेळी अवजड वाहने भर रस्त्यात बिनधास्त उभी करून वाहनाचे चालक विश्रंती घेतात. मात्र, या वेळी रस्त्यावरील इतर वाहतुकीला अडथळा होतो. 
परिणामी, रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाच्या मागच्या बाजूला वाहतुकीची भरधाव वाहने धडकतात. रविवारी रात्रीच्या सुमारास शेलपिंपळगावनजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड कंटेनरला चाकणहून शिक्रापूरकडे जात असलेल्या प्रवासी बसची (एमएच 16 बीसी 117क्) धडक बसली. यात बसचा चालक जखमी झाला. तसेच, बसचे मोठे नुकसान झाले. बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)