शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

संशोधन सुविधांसाठी दोन कोटींचे अनुदान

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे. या अनुदानातून संस्थेत संशोधन उपकरणांची खरेदी व देखभाल करण्यात येईल. डीएसटी-फिस्ट या प्रकल्पाकरीता संचालक प्रा.डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जितेंद्र नारखेेडे व प्रा.पवन मेश्राम या प्रकल्पाची देखरेख करणार आहेत.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे. या अनुदानातून संस्थेत संशोधन उपकरणांची खरेदी व देखभाल करण्यात येईल. डीएसटी-फिस्ट या प्रकल्पाकरीता संचालक प्रा.डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जितेंद्र नारखेेडे व प्रा.पवन मेश्राम या प्रकल्पाची देखरेख करणार आहेत.

मणियार विधी महाविद्यालयात विशेष विधी व्याख्यान
जळगाव : एस.एस.मणियार विधी महाविद्यालयात मुंबई ग्रामीणचे माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश केसवाणी, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष संजय गांधी, प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी, प्रा.शमा सराफ, ॲड.भुसारी, नित्यानंद पाटील, प्रा.डी.आर.क्षीरसागर, प्रा.रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही.धुमाळे, प्रा.योगेश महाजन, डॉ.विजेता सिंग, प्रा.अंजली बोंदर, प्रा.ज्योती भोळे, प्रा.कैलास बोरसे, ग्रंथपाल प्रवीण चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.विजेता सिंग यांनी मानले.

सुशिक्षीत बेरोजगारांना २० हजार रुपये मानधन द्या
जळगाव : शासन काही वर्षांपासून सुशिक्षीत व बेरोजगार तरुणांना शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरी देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शासनाने सुशिक्षीत बेरोजगारांना २० हजार रुपये मानधन द्यावी अशी मागणी अध्यक्ष शाम साळुंखे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. नोकर भरती दरम्यान ठिकठिकाणी अनियमितता होत असल्यामुळे पात्र व गरजवंत उमेदवारांना नोकरीपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

अल्पसंख्याक संस्थांच्या प्रस्तावाची चौकशी व्हावी
जळगाव : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत आयडीएमआय योजनेद्वारे शाळांच्या बांधकामासाठी ५० लाख रुपये प्रती संस्थेला अनुदान देण्यात येत असते. या वर्षभरात ८७ अल्पसंख्याक संस्थांचे प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबधित अधिकार्‍यांची चौकशी करावी या आशयाची मागणी राज्य फेडरेशन ऑफ धार्मिक व अल्पभाषिक संस्थांचे अध्यक्ष पी.ए.इनामदार व सचिव करीम सालार यांनी केली आहे.