शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू कळमेश्वर नीमजी परिसरातील घटना

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
अलवीना शश्मी शेख (११) आणि बाबू ऊर्फ शहजाद शम्मी शेख (९) रा. एच.बी. टाऊन शांतिनगर अशी मृत मुलांची नावे आहेत.
नीमजी परिसरात काळ्या दगडांची खाण आहे. ती बंद आहे. अवकाळी पावसामुळे या खाणीत पाणी भरून होते. जवळच पंचमुशापीर दर्गा आहे. नागपुरातील शेख कुटुंबीयांनी या दर्गात भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात सहभागी होण्यासाठी ही मुलं कुटुंबीयांसोबत आले होते. मिळालेल्या माहितीनुसार अलवीना व बाबू खेळता-खेळता या खाणीजवळ आले. पाण्यात डोकावून पाहतांना त्यांचे संतुलन बिघडले आणि ते दोघेही पाण्यात पडले. पालकांनी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांना याची माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलांना बाहेर काढून कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने नागपूरच्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. नागपुरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु त्यांनी मेयो रुग्णालयात रेफर केले. तिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना तपासून मृत घोषित केले.
पोलीस ठाण्याचा फोन बंद
घटनेनंतर नागरिकांनी कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन बंद असल्याने संपर्क होत नव्हता. शेवटी काही नागरिकांनी स्वत: जाऊन पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा मुलांच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.