शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मेधा पाटकरांसह बारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:03 IST

सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या  नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला.

रमाकांत पाटील बडवाणी (मध्य प्रदेश) : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या  नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला. या लाठीमारात ४५ जण जखमी झाले आहे.मेधा पाटकर यांचे चिखलदा येथे आमरण उपोषण सुरू होते. त्यांची व अन्य कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली असताना, पोलिसांनी आज संध्याकाळी तिथे आलेल्या हजारो समर्थकांंना हुसकावण्यासाठी लाठीमार केला आणि ज्या ठिकाणी उपोषण सुरू होते, तो मंडपही तोडून टाकला. उपोषणस्थळाला सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. चिखलदा गाव बडवाणीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात एक हजार ३६६ कुटुंबं राहतात. हे पूर्ण गाव बुडीताखाली येणार आहे. याच ठिकाणी उपोषण सुरू होते.आंदोलन दडपण्याचा प्रयत्नआपले अहिंसक आंदोलन पोलिसी बळाने तोडण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारने केला आहे. आमच्याशी लोकांच्या समस्यांबाबत संवाद साधण्याऐवजी मोदी आणि शिवराजसिंग चौहान सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला. म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे हे नेते कसे वागतात, हे या निमित्ताने लोकांपुढे आले आहे.