शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेधा पाटकरांसह बारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:03 IST

सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या  नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला.

रमाकांत पाटील बडवाणी (मध्य प्रदेश) : सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीताखाली येणाऱ्या गावांतील लोकांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे दरवाजे बंद करू नयेत, या मागणीसाठी गेले १२ दिवस उपोषण करणाऱ्या  नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह १२ कार्यकर्त्यांना सोमवारी अटक करताना पोलिसांनी तिथे जोरदार लाठीमार केला. या लाठीमारात ४५ जण जखमी झाले आहे.मेधा पाटकर यांचे चिखलदा येथे आमरण उपोषण सुरू होते. त्यांची व अन्य कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली असताना, पोलिसांनी आज संध्याकाळी तिथे आलेल्या हजारो समर्थकांंना हुसकावण्यासाठी लाठीमार केला आणि ज्या ठिकाणी उपोषण सुरू होते, तो मंडपही तोडून टाकला. उपोषणस्थळाला सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप आले होते. चिखलदा गाव बडवाणीपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात एक हजार ३६६ कुटुंबं राहतात. हे पूर्ण गाव बुडीताखाली येणार आहे. याच ठिकाणी उपोषण सुरू होते.आंदोलन दडपण्याचा प्रयत्नआपले अहिंसक आंदोलन पोलिसी बळाने तोडण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारने केला आहे. आमच्याशी लोकांच्या समस्यांबाबत संवाद साधण्याऐवजी मोदी आणि शिवराजसिंग चौहान सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला. म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे हे नेते कसे वागतात, हे या निमित्ताने लोकांपुढे आले आहे.