शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

त्रिपुरात ७६% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:19 IST

त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकांत डावे पक्ष सहाव्यांदा सत्तेवर येण्याच्या जिद्दीने उतरले असून, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजप कडवी झुंज देत आहे.

आगरतळा : त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांसाठी रविवारी सुमारे ७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकांत डावे पक्ष सहाव्यांदा सत्तेवर येण्याच्या जिद्दीने उतरले असून, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजप कडवी झुंज देत आहे.२०१३ साली झालेल्या त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत ९३.६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या २९२ उमेदवारांपैकी २३ महिला उमेदवार आहेत. काही मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र तसेच व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थोडीशी अडचण निर्माण झाली होती. पण ती दूर करण्यात आली.माकपचे ५७, भाजपचे ५१, इंडिजिनियस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुराचे ९ तर काँग्रेस सर्व विधानसभा जागा लढवित आहे.2013च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विधानसभेच्या ६० पैकी ५० जागा जिंकल्या होत्या. त्रिपुरात भाजपला आजवर विधानसभेत एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विधानसभेच्या १० जागा जिंकल्या होत्या. २०१३ साली माकपने जिंकल्या होत्या ५० जागा.त्रिपुरानंतर आता मेघालय व मिझोराममध्ये २७ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल. या तीनही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ३ मार्चला जाहीर करण्यात येईल.