शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

रतन टाटांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेस संतप्त

By admin | Updated: August 8, 2014 01:12 IST

पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची उणीव असल्याचे उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगलाचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची उणीव असल्याचे उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगलाचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रतन टाटा यांना बहुधा स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका मित्र यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक विकासाचे चिन्ह नाही, असे वक्तव्य रतन टाटा यांनी बुधवारी केले होते. इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या महिला अभ्यास गटाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.त्यामुळे आज मित्र यांनी टाटांवर तोंडसुख घेतले. 
टाटा वृद्ध झाले आहेत आणि त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. काय घडत आहे हे त्यांना का समजू शकत नाही, हे कळायला मार्ग नाही, असे मित्र म्हणाले. अनिल अंबानी आणि इमामी राज्यात सिमेंट कारखाने उभारत आहेत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)