शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रतन टाटांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेस संतप्त

By admin | Updated: August 8, 2014 01:12 IST

पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची उणीव असल्याचे उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगलाचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची उणीव असल्याचे उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगलाचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रतन टाटा यांना बहुधा स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका मित्र यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक विकासाचे चिन्ह नाही, असे वक्तव्य रतन टाटा यांनी बुधवारी केले होते. इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या महिला अभ्यास गटाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.त्यामुळे आज मित्र यांनी टाटांवर तोंडसुख घेतले. 
टाटा वृद्ध झाले आहेत आणि त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. काय घडत आहे हे त्यांना का समजू शकत नाही, हे कळायला मार्ग नाही, असे मित्र म्हणाले. अनिल अंबानी आणि इमामी राज्यात सिमेंट कारखाने उभारत आहेत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)