शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

जंगलांवर आदिवासींचा अधिकार!

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

भूसंपादन कायद्यावरून राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल

भूसंपादन कायद्यावरून राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल
कोरबा : जंगलांवर आदिवासींचा अधिकार आहे. कें द्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि छत्तीसगडमधील रमणसिंग सरकार केवळ दोन-तीन उद्योगपतींसाठीच काम करीत आहे आणि विकासाचा लाभ स्थानिक लोकांपर्यंत अजिबात पोहोचत नाही, असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.
छत्तीसगडच्या कोरबा येथील खाण क्षेत्रात भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह लावले. मोदींच्या या विकास मॉडेलमुळे आदिवासींचा कोणताही फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी कोळसा खाणींमुळे होणारे लोकांचे विस्थापन आणि भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
आपण शेतकर्‍यांप्रमाणेच आदिवासींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय मीडिया आदिवासींच्या प्रश्नांना फारसे महत्त्व देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, मोदी हे विकासावर केवळ व्याख्यान देतात. विकास झालाच पाहिजे; पण या प्रक्रियेत आदिवासींचा काय वाटा आहे, हा माझा प्रश्न आहे. विकास सर्वांसाठी व्हायला पाहिजे. विकास केवळ दोन-तीन उद्योगपतींचाच होऊ नये. त्यांचे उद्योग उभे व्हावेत आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवावा आणि दुसरीकडे आदिवासी मुलांचे कसलेही भविष्य नसावे, असे मात्र होऊ नये. भारताच्या आदिवासींचे असे भविष्य आम्हाला नको आहे. (वृत्तसंस्था)