शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आदिवासी आणि दलितांचं आरक्षण धोक्यात- सोनिया गांधी

By admin | Updated: April 11, 2016 20:04 IST

र्मनिरपेक्षता संपवण्यासाठी केंद्रातील सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी घणाघाती टीका सोनिया गांधींनी मोदी सरकारवर केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. ११- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात  आदिवासी आणि दलितांचं आरक्षण धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. धर्मनिरपेक्षता संपवण्यासाठी केंद्रातील सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, अशी घणाघाती टीका सोनिया गांधींनी मोदी सरकारवर केली आहे. भाजपकडून लोकशाहीची हत्या करण्याचं काम सुरू आहे. ज्यांनी संविधानाच्या निर्मितीमध्ये काहीच योगदान दिले नाही ते संविधानाविषयी बोलत असल्याचं म्हणत सोनिया गांधींनी भाजपवर टीका केली आहेत. 

 

 भाषणातील ठळक मुद्दे -

- धर्मनिरपेक्षता संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे

 - भाजप विभाजनाचं राजकारण करतंय.

-संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्वांना न्याय मिळवून दिला. 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्त्रोत 

 - आरएसएसच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार 

- काँग्रेसची सरकारं पाडण्याचा मोदींचा डाव 

- देशाला संघ आणि भाजपच्या विचारांपासून धोका