शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

त्रिवार तलाकवर घटनापीठात सुनावणी

By admin | Updated: February 17, 2017 00:53 IST

त्रिवार मौखिक तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लीम समाजात धर्मशास्त्राच्या आधारे रूढ असलेल्या प्रथांची

नवी दिल्ली : त्रिवार मौखिक तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लीम समाजात धर्मशास्त्राच्या आधारे रूढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ करणार आहे.विविध पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकांच्या रूपाने सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहर, न्या. एन. व्ही. रमणा व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे हे तीन विषय उपस्थित झाले होते. यातील घटनात्मक बाबी तपासून पाहण्यापुरत्या या याचिका घटनापीठापुढे पाठविण्यात येतील, असे या खंडपीठाने गुरुवारी सांगितले. घटनापीठाकडे नेमके कोणते मुद्दे निर्णयार्थ पाठवायचे हे ३० मार्च रोजी ठरविले जाईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने तयार केलेले मुद्द्यांचे टिपण पाहून न्यायाधीश म्हणाले की, हे घटनात्मक मुद्दे असल्याने त्यांच्यावर याहून मोठ्या न्यायपीठाने विचार करणे गरजेचे आहे. एकूणच हे विषय महत्वाचे असल्याने ते (निर्णय न घेताच) बाजूला सारता येणार नाहीत, असेही हे खंडपीठ म्हणाले. संबंधित पक्षकारांच्या वकिलांनी एकत्र बसावे आणि त्यांच्या मते आम्ही आम्ही कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा ते त्यांनी ठरवावे, असे सरन्यायाधीश म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)