शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

झाड यूपीएचे, फळे एनडीएला !

By admin | Updated: August 31, 2014 03:40 IST

अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणोचा मोदी सरकारशी संबंध नसल्याचे थेट टीकास्त्र माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोडले आहे.

अर्थव्यवस्थेतील सुधारणा यूपीएमुळेच -चिदंबरम
नवी दिल्ली : सरकारने विदेशी थेट गुंतवणूक (एफडीआय) नियम शिथिल करणो आणि र्निगुतवणूक क्षेत्रला गती देण्याचा निर्णय घेतल्याकारणाने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासोबतच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे आणि महागाईही थोडय़ाफार प्रमाणात कमी झालेली आहे, असा दावा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला. मात्र मोदी सरकारचा दावा सपशेल फोल असून, मागील वित्त वर्षात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून 2014-15 या वित्त वर्षाच्या प्रारंभी अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज संपुआ सरकारने वर्तविला होता तसेच या कालावधीत अर्थव्यवस्थेला सशक्त वृद्धीदर गाठता येईल, या दृष्टीने उपायोजना केल्या होत्या. परिणामी, अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणोचा मोदी सरकारशी संबंध नसल्याचे थेट टीकास्त्र माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोडले आहे. 
मोदी सरकारला सत्तेत 1क्क् दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत जेटली बोलत होते. ‘एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत प्राप्त झालेला 5.7 टक्के विकासदर निश्चितच उत्साहवर्धक आहे. आम्ही जी काही पावले उचलली आहेत, त्याचे दीर्घकालीन परिणाम आता दिसू लागले आहेत. हे परिणाम येणा:या तिमाहीत आणखी मोठय़ा प्रमाणात व्यापक होतील, असा आपल्याला विश्वास आहे. चालू वित्त वर्षात आर्थिक विकास वाढीचा दर (जीडीपी) 5.7 टक्के राहिला आहे. सरत्या अडीच वर्षातील हा सर्वाधिक दर असल्याचेही त्यांनी सांगितले. 
तीन महिन्यांत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना जेटली म्हणाले, की संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रतील विदेशी थेट गुंतवणुकीचे र्निबध आम्ही काढून टाकले. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली. कर विवादावर तोडगा काढण्यास विशेष प्रणाली तयार केली व निर्गुतवणूक व पायाभूत सुविधा क्षेत्रतील गुंतवणूक वाढण्यासाठी पावले उचलली. 
 
अधिकार आमचाच
एप्रिल ते जून 2014 हा पहिल्या तिमाहीचा अवधी आहे आणि या काळात 26 मेर्पयत संपुआ सरकार सत्तेत होते. त्यामुळे कायदेशीरदृष्टय़ा अर्थव्यवस्थेत झालेल्या या सुधारणोचे श्रेय घेण्याचा अधिकार आमचाच आहे. तथापि, अजून खूप काही करायचे बाकी आहे. 
- पी.चिदंबरम, माजी केंद्रीय वित्तमंत्री