शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झाड यूपीएचे, फळे एनडीएला !

By admin | Updated: August 31, 2014 03:40 IST

अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणोचा मोदी सरकारशी संबंध नसल्याचे थेट टीकास्त्र माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोडले आहे.

अर्थव्यवस्थेतील सुधारणा यूपीएमुळेच -चिदंबरम
नवी दिल्ली : सरकारने विदेशी थेट गुंतवणूक (एफडीआय) नियम शिथिल करणो आणि र्निगुतवणूक क्षेत्रला गती देण्याचा निर्णय घेतल्याकारणाने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासोबतच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे आणि महागाईही थोडय़ाफार प्रमाणात कमी झालेली आहे, असा दावा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला. मात्र मोदी सरकारचा दावा सपशेल फोल असून, मागील वित्त वर्षात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून 2014-15 या वित्त वर्षाच्या प्रारंभी अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज संपुआ सरकारने वर्तविला होता तसेच या कालावधीत अर्थव्यवस्थेला सशक्त वृद्धीदर गाठता येईल, या दृष्टीने उपायोजना केल्या होत्या. परिणामी, अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणोचा मोदी सरकारशी संबंध नसल्याचे थेट टीकास्त्र माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सोडले आहे. 
मोदी सरकारला सत्तेत 1क्क् दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत जेटली बोलत होते. ‘एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत प्राप्त झालेला 5.7 टक्के विकासदर निश्चितच उत्साहवर्धक आहे. आम्ही जी काही पावले उचलली आहेत, त्याचे दीर्घकालीन परिणाम आता दिसू लागले आहेत. हे परिणाम येणा:या तिमाहीत आणखी मोठय़ा प्रमाणात व्यापक होतील, असा आपल्याला विश्वास आहे. चालू वित्त वर्षात आर्थिक विकास वाढीचा दर (जीडीपी) 5.7 टक्के राहिला आहे. सरत्या अडीच वर्षातील हा सर्वाधिक दर असल्याचेही त्यांनी सांगितले. 
तीन महिन्यांत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना जेटली म्हणाले, की संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रतील विदेशी थेट गुंतवणुकीचे र्निबध आम्ही काढून टाकले. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली. कर विवादावर तोडगा काढण्यास विशेष प्रणाली तयार केली व निर्गुतवणूक व पायाभूत सुविधा क्षेत्रतील गुंतवणूक वाढण्यासाठी पावले उचलली. 
 
अधिकार आमचाच
एप्रिल ते जून 2014 हा पहिल्या तिमाहीचा अवधी आहे आणि या काळात 26 मेर्पयत संपुआ सरकार सत्तेत होते. त्यामुळे कायदेशीरदृष्टय़ा अर्थव्यवस्थेत झालेल्या या सुधारणोचे श्रेय घेण्याचा अधिकार आमचाच आहे. तथापि, अजून खूप काही करायचे बाकी आहे. 
- पी.चिदंबरम, माजी केंद्रीय वित्तमंत्री