शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

सुखाचा प्रवास म्हणजे मध्य प्रदेशची यात्रा

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

सुखाचा प्रवास म्हणजेच मध्य प्रदेशची यात्रा

सुखाचा प्रवास म्हणजेच मध्य प्रदेशची यात्रा
नागपूर : मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया म्हणाले, गुळगुळीत रस्ते, कर्जमुक्ती आणि विकासाकडे गतीने धावणारा प्रदेश म्हणून आता मध्य प्रदेशची ओळख निर्माण झाली आहे. पूर्वी लोक मध्य प्रदेशात यायचे तेव्हा प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यावर धक्केच बसायचे. कारण मोठाले खड्डे रस्त्यात निर्माण झाले होते. धक्के लागल्यावर लोक समजून जायचे की, आपण मध्य प्रदेशच्या रस्त्यांवर आहोत. पण आता स्थिती वेगळी आहे. वाहन बिना धक्क्याने आणि सहजपणे चालत असेल तर लोक समजून जातात की, आपण मध्य प्रदेशात पोहोचलो आहोत.
मलैया म्हणाले, मध्य प्रदेश शासनाने मागील काही वर्षांत मूलभूत विकासासाठी परिश्रम घेतले आहेत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. मध्य प्रदेश सरकारवर ९१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे कमी कर्ज आहे. एखाद्या विकास कार्यासाठी गरज पडल्यास अधिक कर्ज घेण्याची शासनाची क्षमता आहे. गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेश शासनाच्या लाभात अधिक वृद्धी झाली आहे. शासनाच्या अर्थनीतीत आयोजन खर्च केवळ ८ ते ९ टक्के आहे. मात्र विविध योजनांवर ४० टक्के खर्च करण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात कृषी सिंचन साडेसात लाख हेक्टर होते. आता ते ३० लाख हेक्टरपर्यंत विस्तारित झाले आहे. सरकार ग्रामीण क्षेत्रातील रोजगार वाढविण्यासाठी स्वयंरोजगारावर भर देत आहे. ग्रामीण क्षेत्रातून होणारे लोकांचे पलायन हे पलायन नसून चांगल्या रोजगाराच्या संधीचा शोध आहे, असे ते म्हणाले.