शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

...या गावात 200 वर्षांपासून अक्षय्य तृतीया साजरी न करण्याची परंपरा

By admin | Updated: May 9, 2016 13:23 IST

संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाह

ऑनलाइन लोकमत - 
लखनऊ, दि. 09 - आज संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाही. 
 
झाशी आणि ललितपूर यांच्यामध्ये स्थित असलेल्या तलबेहटमधील ग्रामस्थ मोर प्रल्हाद (1802-42) यांच्या कार्यकाळापासून सुरु असलेल्या या परंपरेचं अजूनही पालन करत आहेत. त्याकाळी अक्षय्य तृतीया साजरी करण्यासाठी पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांचं अपहरण करुन त्यांना तलबेहटमधील किल्ल्यात नेण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार करणारे राज्यकर्त्यांचीच लोक होती. या घटनेनंतर अक्षय्य तृतीया साजरी करणं बंद झालं. 
 
घटनेनंतर ग्रामस्थांनी, लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा तर बंद झाली मात्र यानंतर महिलांना आदर देण्याची परंपरा सुरु झाली. महिलांचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी महिलांच्या पाया पडण्याची परंपरा सुरु करण्यात आली. या नव्या परंपरेत जात, धर्म, उच्च, कनिष्ठ या गोष्टींना लांब ठेवण्यात आलं. जर एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या पाया पडत असेल तर तिची जात, धर्म कोणता आहे या गोष्टीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
तलबेहटमध्ये आता उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. ज्यामध्ये तलबेहट किल्ला झाकला जात आहे. मुख्य रस्त्यावरुन किल्ला दूर केला जात आहे.