शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मांढळ....

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

ग्रामीणांचे जीणे शहरी लोकांपेक्षा लाखपट चांगले

ग्रामीणांचे जीणे शहरी लोकांपेक्षा लाखपट चांगले
चंद्रकांत वानखडे : श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाचे रासेयो शिबिर उत्साहात
मांढळ : ग्रामस्वच्छतेच्या नावाखाली आपण ग्रामस्थांनाच स्वच्छतेचे धडे देतो; पण परभारे चालणाऱ्या शहरी स्वच्छतेपेक्षा खेड्यापाड्यातील जीणे लाखपट चांगले असते, असे सांगत स्वच्छता अभियानात ग्रामीणांच्या मूळ समस्यांवर विचार-चिंतन होणे गरजेचे आहे. शहरी-ग्रामीण भेद करताना आपण आता आवडती-नावडती अशी भूमिका सोडली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी केले.
नजीकच्या अडम येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भोजराज चारमोडे होते. मांढळ येथील श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अडम येथे ग्रामस्वच्छता अभियानासाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, रातुम नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. श्याम माधव धोंड, डॉ. चक्रधर तितरमारे, उपसरपंच गुणाकर सेलोकर आदी उपस्थित होते.
या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन आ. सुधीर पारवे यांनी केले. अध्यक्षस्थानी चैतन्येश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाबा पाटील तितरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून रातुम नागपूर विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. भाऊ दायदार, तहसीलदार प्रताप वाघमारे, सरपंच कल्याणी गजभिये, रामदास हारगुडे, चिरकूट हारगुडे, उपासराव भुते आदी उपस्थित होते. शिबिरार्थ्यांनी श्रमदानातून २५ शौचालयाचे शोषखड्डे तयार केले. संपूर्ण गावातील गटारे व नाल्यांमध्ये तुंबलेला गाळ उपसून काढला. रस्ते व सार्वजनिक ठिकाणी घनकचऱ्याने व्यापलेल्या जागा स्वच्छ करून गावकऱ्यांना स्वच्छतेचे धडे दिले. ३०-४० मीटरचा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिला.