शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मांढळ....

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

ग्रामीणांचे जीणे शहरी लोकांपेक्षा लाखपट चांगले

ग्रामीणांचे जीणे शहरी लोकांपेक्षा लाखपट चांगले
चंद्रकांत वानखडे : श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाचे रासेयो शिबिर उत्साहात
मांढळ : ग्रामस्वच्छतेच्या नावाखाली आपण ग्रामस्थांनाच स्वच्छतेचे धडे देतो; पण परभारे चालणाऱ्या शहरी स्वच्छतेपेक्षा खेड्यापाड्यातील जीणे लाखपट चांगले असते, असे सांगत स्वच्छता अभियानात ग्रामीणांच्या मूळ समस्यांवर विचार-चिंतन होणे गरजेचे आहे. शहरी-ग्रामीण भेद करताना आपण आता आवडती-नावडती अशी भूमिका सोडली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी केले.
नजीकच्या अडम येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भोजराज चारमोडे होते. मांढळ येथील श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अडम येथे ग्रामस्वच्छता अभियानासाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, रातुम नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. श्याम माधव धोंड, डॉ. चक्रधर तितरमारे, उपसरपंच गुणाकर सेलोकर आदी उपस्थित होते.
या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन आ. सुधीर पारवे यांनी केले. अध्यक्षस्थानी चैतन्येश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाबा पाटील तितरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून रातुम नागपूर विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. भाऊ दायदार, तहसीलदार प्रताप वाघमारे, सरपंच कल्याणी गजभिये, रामदास हारगुडे, चिरकूट हारगुडे, उपासराव भुते आदी उपस्थित होते. शिबिरार्थ्यांनी श्रमदानातून २५ शौचालयाचे शोषखड्डे तयार केले. संपूर्ण गावातील गटारे व नाल्यांमध्ये तुंबलेला गाळ उपसून काढला. रस्ते व सार्वजनिक ठिकाणी घनकचऱ्याने व्यापलेल्या जागा स्वच्छ करून गावकऱ्यांना स्वच्छतेचे धडे दिले. ३०-४० मीटरचा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिला.