शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सेल्फीच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांनी गमावला जीव

By admin | Updated: February 13, 2016 12:05 IST

मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे तीन विद्यार्थी सेल्फी घेण्याच्या नादात कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत

ऑनलाइन लोकमत
बंगळुर, दि. १३ - मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे तीन विद्यार्थी सेल्फी घेण्याच्या नादात कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. काल, शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना बंगळूरपासून १८० किलोमीटरवर हुलीवना गावाजवळ घडली. दोघांचे मृतदेह सापडले असून तिस-याचा शोध सुरू आहे.
श्रुती व जीवन या बंगळूरच्या तर गिरीश या टुमकूरच्या विद्यार्थ्यांनी सेल्फीच्या नादात जीव गमावल्याचे पोलीस म्हणाले. 
या तिघांसह गौतम पटेल व सिंधू असे एकूण पाच विद्यार्थी या गावातल्या कालव्याजवळ गेले होते. पाण्यामध्ये खेळत असताना ते सेल्फी काढत होते. या नादामध्ये त्यांचं बान राहिलं नाही आणि ते २० फूट खोली असलेल्या कालव्यात पडल्याचं पोलीसांनी सांगितलं. गौतमव सिंधूला वाचवण्यात स्थानिक लोकांना यश आलं, परंतु अन्य तिघांना ते वाचवू शकले नाहीत. हे सगळे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात होते. याआधी गुरुवारी या मुलांना स्थानिकांनी हटकलं होतं आणि नदीच्या या भागात खेळणं धोकादायक असल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यावेळी हे विद्यार्थी निघून गेले व शुक्रवारी पुन्हा आले. यावेळी मात्र त्या तीन मुलांच्या नशीबानं त्यांना साथ दिली नाही.