शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन लाखांवर वेठबिगारांची सुटका

By admin | Updated: May 2, 2015 10:23 IST

अद्यापही वेठबिगारीवर अंकुश लावण्यात सरकारला यश आलेले नाही. गतवर्षीच्या अखेरपर्यंत लाखोंच्या संख्येतील वेठबिगारांना वेठबिगारीच्या कचाट्यातून मुक्त

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीअद्यापही वेठबिगारीवर अंकुश लावण्यात सरकारला यश आलेले नाही. गतवर्षीच्या अखेरपर्यंत लाखोंच्या संख्येतील वेठबिगारांना वेठबिगारीच्या कचाट्यातून मुक्त करण्यात आले. खुद्द सरकारनेच संसदेत ही कबुली दिली आहे.तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशातून सर्वाधित वेठबिगारांना मुक्त करण्यात आले. महाराष्ट्रात ही संख्या तुलानात्मक कमी दिसली. स्थलांतरित मजूरांकडून वेठबिगारी करवून घेण्यासंदर्भांत केंद्र सरकारकडे कुठलीही आकडेवारी नाही. केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी लोकसभेत विक्रम उसेंडी यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात यावर्षी ३१ मार्चपर्यंत १,४०४ वेठबिगारांना मुक्त करण्यात आले. देशभरातील १८ राज्यांमधून तीन लाखांवर वेठबिगारांची सुटका करण्यात आली. यात तामिळनाडूु ( 65,575), कर्नाटक (64,600), ओडिशा (50,441), उत्तरप्रदेश (35,572), आंध्रप्रदेश (38,141), बिहार (15,395) आणि मध्यप्रदेश (13,317) आदी राज्यांतील वेठबिगारांचा समावेश आहे. उत्तराखंड (5), गुजरात (64), झारखंड (196), पंजाब (252), प. बंगाल (344), हरियाणा (594)मध्ये कमी वेठबिगारांचे प्रकरणे नोंदवली गेली.वेठबिगारी रोखण्यासाठी सरकार त्रिस्तरीय धोरणांतर्गत काम करीत असल्याचे दत्तात्रेय यांनी सांगितले. राज्यघटनेच्या कलम २३ अंतर्गत वेठबिगारीवर बंदी आहे. वेठबिगार व्यवस्था(उच्चाटन) कायदा १९७६ अंतर्गत कार्यकारी मॅजिस्ट्रेटला वेठबिगारांच्या सुटकेचे आणि त्यांच्या पुनर्वसनाचे अधिकार दिले आहेत.