शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

नक्षली हल्ल्यात तीन जवान शहीद

By admin | Updated: August 27, 2015 04:31 IST

ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी बुधवारी पाळत ठेवून निमलष्करी दलाच्या गस्ती पथकावर हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाचे

मलकानगिरी : ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांनी बुधवारी पाळत ठेवून निमलष्करी दलाच्या गस्ती पथकावर हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान शहीद झाले, तसेच एक नागरिकही ठार झाला असून अन्य सहाजण जखमी झाले आहेत. बीएसएफच्या १०४ तुकडीतील गस्तीपथक सकाळी ७.३० वाजता जनबाई छावणीजवळ असताना नक्षलवाद्यांनी प्रथम भूसुरुंग स्फोट घडविला आणि नंतर पथकावर तुफान गोळीबारही केला. या हल्ल्यात एक सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल शहीद झाले, तर कंपनीचे कमांडर सहायक कमांडंट अशोककुमार यांच्यासह सहाजण जखमी झाले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बीएसएफला नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत या भागात तैनात करण्यात आले असून मंगळवारी रात्री गस्तीवर निघालेले हे पथक मोहिमेवर असतानाच हा हल्ला झाला.चित्रकोंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पिताबस धरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार जवानांचे पथक नावेतून चित्रकोंडा तलाव पार करून चिंतमदोली घाटावर पोहोचल्यानंतर हल्ला झाला. जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. दरम्यान, जखमींपैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मलकानगिरी नक्षल हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. (वृत्तसंस्था)