शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
5
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
6
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
7
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
8
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
9
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
10
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
11
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
12
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
13
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
14
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
15
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
16
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
17
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
18
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
19
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
20
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?

त्या मुस्लिमांना पाकिस्तानची वाट मोकळी

By admin | Updated: November 23, 2015 09:44 IST

भारतात आपला छळ होत आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम पाकिस्तानात जाण्यास मोकळे आहेत, असे वक्तव्य आसामचे राज्यपाला आचार्य यांनी केले

गुवाहाटी : ‘हिंदुस्तान फक्त हिंदूंचाच’ असे वक्तव्य करून नव्या वादाला जन्म देणारे आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी; ‘भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत,’ असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य करीत हा वाद अधिकच चिघळवला आहे. या ‘विभाजनकारी’ वक्तव्याबद्दल आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली.आचार्य हे एका राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून काम करण्यापेक्षा ‘आरएसएसचे प्रचारक’ म्हणूनच जास्त काम करीत आहेत, असा आरोप गोगोई यांनी केला. तर आचार्य यांचे हे वक्तव्य आरएसएस आणि भाजपाच्या दादरी हत्याकांडसारख्या घटनांना जन्म देणाऱ्या विभाजनवादी विचारधारेचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसने केली.शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ‘हिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतात’ असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ‘देशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत. त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत,’ असे आचार्य म्हणाले.

 
‘हिंदुस्तान केवळ हिंदुंचाच आहे. त्यात गैर असे काही नाही. विविध देशांमधील हिंदू येथे भारतात येऊन राहू शकतात. ते परके नाहीत,’ असेही आचार्य यांनी स्पष्ट केले. आपल्या शनिवारच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्याचे पाहून आचार्य यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपले स्पष्टीकरण दिले. 
ते म्हणाले, ‘हिंदुस्तान केवळ हिंदूंसाठीच आहे असे मला म्हणायचे नव्हते. तर जगात कुठेही छळल्या जाणा:या हिंदूंना भारतात आश्रय घेण्याचा हक्क आहे, असा माङया म्हणण्याचा अर्थ होता. परदेशात छळ होत असलेल्या मुस्लिमांसह सर्व भारतीय वंशाच्या लोकांचे येथे स्वागत आहे. जगात भारत सर्वात सहिष्णू देश आहे. येथे आम्ही सर्वाना सुरक्षित स्थळ उपलब्ध करून देतो. भारताचे मन मोठे आहे.’
‘बांगला देश आणि अन्य देशात छळ होत असलेल्या कोणत्याही भारतीय वंशाच्या लोकांना भारतात येण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्यांचे स्वागत करणो हे आमचे कर्तव्य आहे. मुस्लिमांसह सर्व धर्माच्या लोकांना भारतात येण्याचा अधिकार आहे,’असे आचार्य यांनी सांगितले. 
(वृत्तसंस्था)
————————-