शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या दिवशीही पाटी कोरीच

By admin | Updated: September 25, 2014 01:24 IST

उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवशीपर्यंत केवळ अर्ज घेण्याचीच लगबग दिसून आली आहे.

कल्याण : उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवशीपर्यंत केवळ अर्ज घेण्याचीच लगबग दिसून आली आहे. आतापर्यंत ३४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले असून घटस्थापनेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊ शकते.कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज घेणे आणि दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १३ जणांनी, त्यानंतर सोमवारी २२ सप्टेंबरला १७ तर मंगळवार २३ सप्टेंबर चौघांनी असे तीन दिवसांत ३४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. परंतु, कोणाकडूनही आजवर उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ ही अंतिम तारीख आहे. अमावस्येनंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होण्याची शक्यता पाहता येत्या ४ दिवसांत यंत्रणेची चांगलीच कसरत होणार आहे. (प्रतिनिधी)