शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

महाराष्ट्रात होणार तीन गोकुल ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 04:46 IST

पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत महाराष्ट्रात तीन गोकुलग्राम उभारणीसाठी निधी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. हेमंत गोडसे यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.शेतकऱ्यांना मदत नाहीचअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र निधी देण्यात आला नसल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले. बाळू धानोरकरांनी विचालेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. राज्य आपत्ती निवारण निधीच्या दहा टक्के रक्कम शेतकºयांना देता येईल, असेही उत्तरात म्हटले आहे.नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजाणीची तयारी पूर्ण झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी धानोरकरांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले आहे. धोरणासाठी २ लाख सूचना आल्या. विविध राज्यांशी गतवर्षी चर्चा केल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात राज्यनिहाय कार्ययोजना आहे, अशी विचारणा खासदार धानोरकर यांनी केली होती. या संदर्भात लेखी उत्तरात मनुष्यबळ विकासमंत्री रमेश् पोखरीयाल यांनी ही माहिती दिली. नवे धोरण सर्वसमावेशक राहणार असून यासाठी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या नव्या श्क्षिण धोरणात सर्व घटकांचे विचार केला गेला असल्याचेही, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.केळी नुकसानीचा प्रस्ताव नाहीजळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकºयांना मदतीची माहिती रक्षा खडसे यांनी विचारली. तापमान १० अंशाच्या खाली गेल्याने केळी पीकाला फटका बसला. ४० हजार ६०० हेक्टर पैकी पाच हजार हेक्टर पीकावर हा परिणाम दिसल्याचे त्यांनी प्रश्नात नमूद केले होते. मात्र केळी निर्यातीवर कोणताही प्रभाव दिसला नाही, शिवाय घटलेल्या तापमानामुळे नुकसान झाल्याचीही माहिती राज्याने कळवली नसल्याचे कृषी मंत्रालयाने उत्तरात स्पष्ट केले.>साखर कारखान्यांना अडीच हजार कोटीगतवर्षी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ७ हजार ४०३ कोटी रूपयांचे कर्ज दिले. देशातील ३४९ कारखान्यांना त्याचा लाभ झाला. महाराष्ट्रातील १३१ कारखान्यांना कर्जातून २ हजार ७५३ कोटी रूपये मिळाले. सर्वाधिक कारखाने व कर्ज महाराष्ट्रालाच मिळाले आहे. राजन विचारे यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला होता.