शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्रात होणार तीन गोकुल ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 04:46 IST

पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत महाराष्ट्रात तीन गोकुलग्राम उभारणीसाठी निधी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. हेमंत गोडसे यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.शेतकऱ्यांना मदत नाहीचअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र निधी देण्यात आला नसल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले. बाळू धानोरकरांनी विचालेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. राज्य आपत्ती निवारण निधीच्या दहा टक्के रक्कम शेतकºयांना देता येईल, असेही उत्तरात म्हटले आहे.नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजाणीची तयारी पूर्ण झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी धानोरकरांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले आहे. धोरणासाठी २ लाख सूचना आल्या. विविध राज्यांशी गतवर्षी चर्चा केल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात राज्यनिहाय कार्ययोजना आहे, अशी विचारणा खासदार धानोरकर यांनी केली होती. या संदर्भात लेखी उत्तरात मनुष्यबळ विकासमंत्री रमेश् पोखरीयाल यांनी ही माहिती दिली. नवे धोरण सर्वसमावेशक राहणार असून यासाठी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या नव्या श्क्षिण धोरणात सर्व घटकांचे विचार केला गेला असल्याचेही, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.केळी नुकसानीचा प्रस्ताव नाहीजळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकºयांना मदतीची माहिती रक्षा खडसे यांनी विचारली. तापमान १० अंशाच्या खाली गेल्याने केळी पीकाला फटका बसला. ४० हजार ६०० हेक्टर पैकी पाच हजार हेक्टर पीकावर हा परिणाम दिसल्याचे त्यांनी प्रश्नात नमूद केले होते. मात्र केळी निर्यातीवर कोणताही प्रभाव दिसला नाही, शिवाय घटलेल्या तापमानामुळे नुकसान झाल्याचीही माहिती राज्याने कळवली नसल्याचे कृषी मंत्रालयाने उत्तरात स्पष्ट केले.>साखर कारखान्यांना अडीच हजार कोटीगतवर्षी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ७ हजार ४०३ कोटी रूपयांचे कर्ज दिले. देशातील ३४९ कारखान्यांना त्याचा लाभ झाला. महाराष्ट्रातील १३१ कारखान्यांना कर्जातून २ हजार ७५३ कोटी रूपये मिळाले. सर्वाधिक कारखाने व कर्ज महाराष्ट्रालाच मिळाले आहे. राजन विचारे यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला होता.