शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जम्मू-काश्मिरातील निवडणुकीच्या तारखेबाबत आणखी चर्चा होणार

By admin | Updated: October 19, 2014 02:41 IST

जम्मू काश्मिरात विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेतल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत दिल्लीत आणखी चर्चा केली जाईल,

श्रीनगर : जम्मू काश्मिरात विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेतल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत दिल्लीत आणखी चर्चा केली जाईल,                   असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आह़े
राज्यात निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार झाल्यास, पूरप्रभावित भागांतील मदत आणि पुनर्वसन कार्यात कुठलीही बाधा येणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केल़े मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़एस़ संपत यांनी आज शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, निवडणुका वेळेवर पार पडल्यास आयोगाच्या कुठल्याही दिशानिर्देशांमुळे पूरग्रस्त भागांतील पुनर्वसन कार्य प्रभावित होणार नाही, असे आमचे प्रयत्न असतील़ मदत कार्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही़ तत्पूर्वी आज जम्मू काश्मिरातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरविण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने राज्यातील राजकीय पक्षांचे मत जाणून घेतल़े  यावेळी नॅशनल कॉन्फरन्सने गत महिन्यातील महापूर आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसाच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आणखी काही काळ पुढे ढकलण्याचा सल्ला दिला़ याउलट सत्तारूढ आघाडीत सामील काँग्रेस आणि पीडीपी तसेच अन्य विरोधी पक्षांनी यावर्षीच्या अखेरीस नियोजित कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्याचा सल्ला दिला़  (वृत्तसंस्था)
 
4काश्मीर खो:यातील 46 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 25 मतदारसंघांना महापुराचा फटका बसलेला आह़े त्यामुळे तूर्तास निवडणुका घेणो, योग्य होणार नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले  आह़े ही निवडणुका घेण्याची वेळ नाही़ कारण जनता पुरामुळे झालेल्या संकटातून अद्यापही सावरलेली नाही़ त्यांचे आयुष्य अद्यापही पूर्वपदाला आलेले नाही, असे या पक्षाचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांनी निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर पत्रकारांना सांगितल़े काँग्रेस, पीडीपी या पक्षांनी नियोजित कार्यक्रमानुसारच निवडणुका घेण्याची आपली भूमिका स्पष्ट केली़