शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

आणीबाणीसाठी माफी मागण्याची गरज नाही - खुर्शीद

By admin | Updated: July 14, 2015 01:57 IST

काँग्रेसने १९७५ साली लावलेल्या आणीबाणीसाठी देशाची माफी मागण्याची गरज नाही. कारण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, हे लोकांना कालांतराने कळलेच

हैदराबाद : काँग्रेसने १९७५ साली लावलेल्या आणीबाणीसाठी देशाची माफी मागण्याची गरज नाही. कारण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, हे लोकांना कालांतराने कळलेच आणि म्हणूनच इंदिरा गांधी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी जनतेने काँग्रेसला निवडून दिले, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आणीबाणीच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचा बचाव केला. सोमवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.आम्ही माफी का मागावी? आम्ही आणीबाणीवर चर्चा का करावी? काही गोष्टी निश्चितपणे घडल्या; मात्र यानंतर भारतातील जनतेनेच इंदिरा गांधींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवले. त्यामुळे आम्ही माफी मागत असू तर भारताच्या जनतेलाही माफी मागायला हवी. त्यांनी इंदिरांना का निवडून दिले? असा सवाल खुर्शीद यांनी यावेळी केला. इतिहासात जाण्याची गरज नाही. कारण त्यावेळी गरजेचे होते, तेच तत्कालीन सरकारने केले. आणीबाणीचा निर्णय अयोग्य होता, असे वाटले तेव्हा लोकांनी आम्हाला झिडकारले; पण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, याचा अनुभव येताच काँग्रेसला पुन्हा निवडून दिले.