शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीसाठी माफी मागण्याची गरज नाही - खुर्शीद

By admin | Updated: July 14, 2015 01:57 IST

काँग्रेसने १९७५ साली लावलेल्या आणीबाणीसाठी देशाची माफी मागण्याची गरज नाही. कारण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, हे लोकांना कालांतराने कळलेच

हैदराबाद : काँग्रेसने १९७५ साली लावलेल्या आणीबाणीसाठी देशाची माफी मागण्याची गरज नाही. कारण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, हे लोकांना कालांतराने कळलेच आणि म्हणूनच इंदिरा गांधी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी जनतेने काँग्रेसला निवडून दिले, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आणीबाणीच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचा बचाव केला. सोमवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.आम्ही माफी का मागावी? आम्ही आणीबाणीवर चर्चा का करावी? काही गोष्टी निश्चितपणे घडल्या; मात्र यानंतर भारतातील जनतेनेच इंदिरा गांधींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवले. त्यामुळे आम्ही माफी मागत असू तर भारताच्या जनतेलाही माफी मागायला हवी. त्यांनी इंदिरांना का निवडून दिले? असा सवाल खुर्शीद यांनी यावेळी केला. इतिहासात जाण्याची गरज नाही. कारण त्यावेळी गरजेचे होते, तेच तत्कालीन सरकारने केले. आणीबाणीचा निर्णय अयोग्य होता, असे वाटले तेव्हा लोकांनी आम्हाला झिडकारले; पण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, याचा अनुभव येताच काँग्रेसला पुन्हा निवडून दिले.