शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

काश्मीरमधील हिंसेबाबत राज्यसभेत चिंतेचा सूर

By admin | Updated: August 9, 2016 03:06 IST

सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे

नवी दिल्ली : सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे. गोळीबार व हिंसाचारात आतापर्यंत जवळपास ६0 लोक ठार झाले असून, ४ हजारांपेक्षा अधिक लोक तसेच सुरक्षा दलाचे ३३00 जवान जखमी अवस्थेत आहेत. पंतप्रधानांनी या विषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. ते बोलत का नाहीत? हा सवाल आहे. या समस्येवर सरकारने लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वक्षीय नेत्यांचे पथक तिथे पाठवावे,अशी मागणी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. सीताराम येचुरी, डी.राजा, शरद यादव, नीरज शेखर आदींनी त्यांना दुजोरा दिला. सभागृहाचे कामकाज थांबवून काश्मीर समस्येवर अग्रक्रमाने चर्चा करावी, या मागणीची नोटीस आझादांनी दिली होती.