शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील हिंसेबाबत राज्यसभेत चिंतेचा सूर

By admin | Updated: August 9, 2016 03:06 IST

सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे

नवी दिल्ली : सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे. गोळीबार व हिंसाचारात आतापर्यंत जवळपास ६0 लोक ठार झाले असून, ४ हजारांपेक्षा अधिक लोक तसेच सुरक्षा दलाचे ३३00 जवान जखमी अवस्थेत आहेत. पंतप्रधानांनी या विषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. ते बोलत का नाहीत? हा सवाल आहे. या समस्येवर सरकारने लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वक्षीय नेत्यांचे पथक तिथे पाठवावे,अशी मागणी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. सीताराम येचुरी, डी.राजा, शरद यादव, नीरज शेखर आदींनी त्यांना दुजोरा दिला. सभागृहाचे कामकाज थांबवून काश्मीर समस्येवर अग्रक्रमाने चर्चा करावी, या मागणीची नोटीस आझादांनी दिली होती.