शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

काश्मीरमधील हिंसेबाबत राज्यसभेत चिंतेचा सूर

By admin | Updated: August 9, 2016 03:06 IST

सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे

नवी दिल्ली : सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे. गोळीबार व हिंसाचारात आतापर्यंत जवळपास ६0 लोक ठार झाले असून, ४ हजारांपेक्षा अधिक लोक तसेच सुरक्षा दलाचे ३३00 जवान जखमी अवस्थेत आहेत. पंतप्रधानांनी या विषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. ते बोलत का नाहीत? हा सवाल आहे. या समस्येवर सरकारने लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वक्षीय नेत्यांचे पथक तिथे पाठवावे,अशी मागणी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. सीताराम येचुरी, डी.राजा, शरद यादव, नीरज शेखर आदींनी त्यांना दुजोरा दिला. सभागृहाचे कामकाज थांबवून काश्मीर समस्येवर अग्रक्रमाने चर्चा करावी, या मागणीची नोटीस आझादांनी दिली होती.