शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

पीएम होण्याची महत्त्वाकांक्षा नाही

By admin | Updated: July 4, 2017 01:16 IST

बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांची विरोधी ऐक्याच्या धडपडीवर सोमवारी कठोर टीका केली. ते म्हणाले की, प्रतिक्रियात्मक भूमिका घेऊन भाजपाला सशक्त पर्याय उभा होऊ शकणार नाही. यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा लागेल. पण त्यासाठी ध्येयधोरणे व दृष्टी बदलावी लागेल. पंतप्रधान होण्याची आपली क्षमता नाही व तशी आपली महत्वाकांक्षाही नाही. आमचा पक्ष खूप लहान आहे. त्यामुळे अशी मनिषा बाळगणे योग्यही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार म्हणाले की, विरोधकांकडे एक अजेंडा असायला हवा. तो सद्या नाही. नितीशकुमार व काँग्रेसच्या नेतृत्वात अलीकडच्या काळात मतभेद दिसून येत आहेत. पण, यामागचे नेमके कारण काय आहे ते नितीशकुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची यावेळी उपस्थिती होती. नितीशकुमार म्हणाले की, आतार्यंत हे दिसून आले आहे की, ज्या व्यक्तीचे नाव चर्चेत असते त्याला हे पद कधीच मिळत नाही. भाजपला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी पर्यायी अजेंडा तयार करण्याची गरज आहे. २०१५ मध्ये बिहारमध्ये महाआघाडीने मिळविलेला विजय म्हणजे केवळ विरोधकांची एकी नव्हती तर आमचा एक अजेंडा होता. तसेच आम्ही पूर्वी केलेली कामे होती. त्यामुळेच आम्ही यशस्वी झालो. २७ आॅगस्ट रोजी राजदच्या रॅलीबाबत अनौपचारिक निमंत्रण मिळाले आहे औपचारिक निमंत्रणही मिळेल, असेही ते म्हणाले.अनेक मुद्दे दुर्लक्षित झाले आहेतराष्ट्रपतीपदासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या स्थितीला त्यांनी प्रतिक्रियात्मक अजेंडा म्हणून संबोधले. तर, शेतकऱ्यांची दुर्दशा, गायींच्या सुरक्षेवरुन होत असलेला हिंसाचार हे मुद्दे दुर्लक्षित झाले आहेत, असेही ते म्हणाले.