शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकतायंत - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 12, 2016 14:42 IST

500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच या विषयावर भाष्य करत गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकत आहेत सांगत आपण योग्य निर्णय घेतल्याचं सांगितलं

ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 12 - 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच या विषयावर भाष्य करत गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकत आहेत सांगत आपण योग्य निर्णय घेतल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौ-यावर असून यावेळी त्यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी नोटबंदीवर भाष्य केलं आहे.
 
'भ्रष्टाचा-यांना आता प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागणार आहे. सरकार प्रामाणिक लोकांच्या पाठिशी असून नोटबंदीचा त्रास होऊनदेखील जनता आपल्या निर्णयाच्या बाजूने असल्याचं', मोदी बोलले आहेत. 'काळ्या पैशातून कुणाचीही सुटका केली जाणार नाही. सध्याची योजना पूर्ण झाल्यानंतर 30 डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांना ठिकाणावर आणण्यासाठी दुसरी योजना येणार नाही, याची हमी नाही', असं सांगत मोदींनी अजून कडक निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. 
 
'देशाच्या गरिबांनी श्रीमंती दाखवली, श्रीमंतांची गरिबी तर खूपदा पाहिली आहे. हे खूप मोठे स्वच्छता अभियान आहे. कुणाला त्रास देण्यासाठी हे अभियान नाही', असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.