शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मोदींच्या मन की बातवर सरसकट बंदी नाही - निवडणूक आयोग

By admin | Updated: September 16, 2015 18:23 IST

मोदींच्या मन की बात या रेडियोवरून प्रसारित होणा-या कार्यक्रमावर सरसकट बंदी घालता येणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या रेडियोवरून प्रसारित होणा-या कार्यक्रमावर सरसकट बंदी घालता येणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी व भाजपा मन की बातचा प्रचारासाठी गैरवापर करतिल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यामुळे या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येत होती. 
मात्र, निवडणूक आयोग या तक्रारीची दखल घेईल, परंतु सरसकट बंदी घालता येणार नाही असे मत निवडणूक आयोगातील एका वरीष्ठ अधिका-याने व्यक्त केले आहे. या रविवारीच मोदी मन की बातच्या माध्यमातून देशाशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर तक्रार आल्यास त्याचं रेकॉर्डिंग ऐकण्यात येईल आणि आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का याची शहानिशा आयोग करेल असे अधिका-यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. याआधी हरयाणाच्या निवडणुकांच्यावेळीही अशीच तक्रार काँग्रेसने केली होती, परंतु त्यावेळी निवडणूक आयोगाला गैरप्रकार आढळला नव्हता.