शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

.. तर नऊ कोटी लोक गरिबीतून बाहेर येतील

By admin | Updated: November 1, 2014 01:44 IST

भारतातील 65 अति धनाढय़ांवर किरकोळ दराने संपत्ती कर आकारून पाच वर्षात नऊ कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले जाऊ शकते.

नवी दिल्ली : भारतातील 65 अति धनाढय़ांवर किरकोळ दराने संपत्ती कर आकारून पाच वर्षात नऊ कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले जाऊ शकते. आज जारी करण्यात आलेल्या एका अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.
आर्थिक समानतेवर जोर देणारी विकास संघटना ऑक्सफॅम इंडियाचा ‘इव्हन इट अप : टाईम टू अॅण्ड एक्सटरीम इनइक्व्ॉलिटी’ या ताजा अहवालात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालात धनदांडग्यांवर 1.5 टक्के संपत्ती कर आकारून अत्यंत गरीब असलेल्या लोकांना यातून बाहेर काढण्याचे लक्ष्य प्राप्त केले जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अहवालानुसार, भारताने मिळकतीतील असमानता वाढ रोखल्यास 2क्19 र्पयत नऊ कोटींहून अधिक लोकांना दारिदय़ातून बाहेर काढले जाऊ शकते, असे विविध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
ऑक्सफॅम इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशा अग्रवाल म्हणाल्या, सरकार हे लक्ष्य सहज प्राप्त करू शकतो. देशातील 65 अति श्रीमंतांवर अडीच टक्के संपत्ती कर आकारल्यास नऊ कोटींहून अधिक जनता सन्मानजनक आणि गरिबीमुक्त जीवन जगू शकतील. 199क् च्या दशकात भारतात केवळ दोन अब्जाधीश होते. 2क्14 मध्ये ही संख्या वाढून 65 झाली आहे. या धनदांडग्यांजवळ देशातील गरिबी दोन वेळा पूर्णत: संपविली जाऊ शकते.  सरकार आरोग्याच्या तुलनेत सैन्यावर दुपट निधी खर्च करते, असेही समोर आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)