शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

...तर काश्मिर पुन्हा फाळणीच्या दिशेने - मेहबुबा मुफ्ती

By admin | Updated: May 28, 2014 15:52 IST

निवडणुकांमध्ये धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्यात आल्याचे सांगताना हाच प्रयत्न पुन्हा सुरू असल्याचा आरोप करत काश्मिरची पुन्हा फाळणी होण्याची भीती मुफ्ती यांनी व्यक्त केली.

ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. २८ - ३७० कलम हे रद्द करणं बाजुला राहिलं ते पंतप्रधानांनी भक्कम करायला हवं असं पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं. या कलमाला हात लावता येणार नाही, या आधी असे प्रयत्न झाले होते, हे भाजपासकट सगळ्यांना माहित असल्याचं मुफ्ती म्हणाल्या. निवडणुकांमध्ये धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्यात आल्याचे सांगताना हाच प्रयत्न पुन्हा सुरू असल्याचा आरोप करत काश्मिरची पुन्हा फाळणी होण्याची भीती मुफ्ती यांनी व्यक्त केली.
ओमर अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच मुफ्ती यांनीही ३७० कलम हे जम्मू व काश्मिरला भारताशी जोडणारे कलम असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी काश्मिरच्या जनतेची मने जिंकायला हवीत असे सांगितले. या कलमावर चर्चा होऊ शकत नाही आणि करायचीच असेल तर या राज्याच्या लोकांना काय वाटतं हे वाचारावं लागेल असं त्या म्हणाल्या.
जर तुम्हाला काश्मिरबाबत चर्चा करायची असेल तर ३७० या कलमाची नाही तर राज्याला होत असलेल्या तोट्यांची चर्चा करा असे सांगताना ऊर्जा, पाणी व राज्यपालांचा प्रलंबित प्रश्न यांची चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.