शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

...तर सीबीआय कोलमडून पडेल

By admin | Updated: April 27, 2016 04:43 IST

सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे

नवी दिल्ली : सीबीआयमध्ये कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता असून, विविध राज्यांतून आम्हाला अधिकाधिक कर्मचारी मिळणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आमची संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल, असा इशारा सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिला आहे. संसदीय समितीपुढे सीबीआयची बाजू मांडताना ते म्हणाले की गेल्या काही वर्षांत सीबीआयकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांकडूनही अधिक प्रकरणे आमच्याकडे येत आहेत. वर्षांला सुमारे ७00 प्रकरणांचा तपास करण्याची आमची क्षमता असताना तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. आजच्या आमच्याकडे देशातील १२00 आणि परदेशांतील ६२ प्रकरणे तपासासाठी आहेत. त्यापैकी ३१ प्रकरणे गेल्या तील वर्षांपासून आमच्याकडे पडून आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)अनिल स्निहा यांनी समितीला सांगितले की विविध राज्यांतून तसेच केंद्रीय तपास यंत्रणांतून अधिक काळासाठी आणि अधिक काळ काम करू शकणारे अधिकारी देण्यात यावेत>४एकीकडे तपासासाठी येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढत असताना सीबीआयमधील रिक्त जागांची संख्या मात्र १५३१ वर पोहोचली आहे. आम्हाला ७२२४ पदांची मान्यता असताना इतक्या जागा रिक्त राहिल्याचा परिणाम तपासावर होत आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.४त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संसदीय समितीने रिकामी पदे भरण्याबाबत केंद्र सरकारने लवकर आढावा, घ्यावा, असे सुचवले आहे. एवढी पदे रिकामी असल्याबद्दल समितीने तीव्र चिंताही व्यक्त केली.