शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बाजार समितीच्या यार्डमधून शेतकर्‍याची तूर चोरी

By admin | Updated: March 23, 2017 17:19 IST

तेल्हारा : व्यापार्‍याच्या तुलनेत शासनाच्या नाफेड तूर खरेदीला जास्त भाव मिळेल, या आशेपोटी विक्रीसाठी तूर आणणे शेतकर्‍याला चांगलेच भोवत असून बाजार समितीच्या यार्डमधून भांबेरी येथील शेतकर्‍याचे तीन क˜े तूर चोरीला गेल्याची घटना २० माच रोजी घडली असून बाजार समितीच्या यार्डमधील शेतकर्‍याच्या शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

तेल्हारा : व्यापार्‍याच्या तुलनेत शासनाच्या नाफेड तूर खरेदीला जास्त भाव मिळेल, या आशेपोटी विक्रीसाठी तूर आणणे शेतकर्‍याला चांगलेच भोवत असून बाजार समितीच्या यार्डमधून भांबेरी येथील शेतकर्‍याचे तीन क˜े तूर चोरीला गेल्याची घटना २० माच रोजी घडली असून बाजार समितीच्या यार्डमधील शेतकर्‍याच्या शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
शेतकर्‍याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरिता शासनाकडून नाफेडद्वारा तुरीची खरेदी ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल या दराने गत दोन महिन्यापासून सुरू आहे. बाजारात व्यापार्‍यांकडून तुरीला ४००० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलच्या दराने तुरीची खरेदी सुरू आहे. व्यापार्‍याच्या तुलनेत शासनाच्या तूर खरेदीला जास्त दर असल्याने शेतकर्‍यांनी नाफेडला तूर विकण्यासाठी एकच गर्दी केली आहे. नाफेडला तूर विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकर्‍यांना बाजार समितीद्वारे प्रवेश पत्रिका भरून घेतल्या जाते. शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेला माल यार्डमध्ये ठेवल्यानंतर त्या मालाच्या सुरक्षेची ही बाजार समितीची असते. शेतकर्‍यांनी आणलेल्या मला क्रमवारी पद्धतीने मोजल्या जाणे अपेक्षित असते. परंतु शेतकर्‍यांच्या मालाऐवजी व्यापार्‍याच्या मालाचे मोजमाप स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असल्याचे अनेक आरोप यापूर्वी ाले आहेत. शेतकर्‍यांच्या माल चोरीला गेल्याचेसुद्धा अनेकांचे म्हणणे आहे. ताुलक्यातील भांबेरी येथील गजानन दिनकर काकड यांनी आपल्या शेतातील उत्पादित तूर २६ फेब्रुवारी २०१७ रोजी नाफेडला विक्रीसाठी तेल्हारा बाजार समितीच्या यार्डमध्ये ३५ नग प्लॉस्टिक बारदान्यामध्ये विक्रीसाठी आणली. बाजार समितीच्या आवक नोंदप्रमाणे टोकन क्रमांक ८७८ त्यांना मिळाला. २० मार्च रोजी सदर शेतकरी बाजार समितीच्या यार्डमध्ये आपला माल पाहण्यासाठी आले असता ३ क˜े तूर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यांनी लगेच बाजार समितीचे सचिव माधव पाथ्रीकर यांना कळविले. सदर तूर गायब झाल्याचे निवेदन त्यांनी बाजार समितीला दिल्यानंतरसचिव यांनी याउर्मध्ये जाऊन पाहणी केली. बाजार समितीचे यार्डमध्ये नियंत्रण असताना शेतकर्‍याची तूर गायब झाली तरी कशी, असा प्रश्न यानिमिताने समोर येत आहे. सदर घटनेने तूर विक्रीला आणणारे शेतकरी धास्तावले असून ग्रामीण भागातून उन्हातान्हात शेतकरी आपल्या मालाजवळ येऊन दिवसभर बसत आहेत. (शहर प्रतिनिधी)
फोटो