शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांची कराची, युरोपचा अहवाल : भारतविरोधी संघटनांचे केंद्र

By admin | Updated: February 18, 2017 04:51 IST

पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील

लंडन : पाकिस्तान पंथ व राजकीय ताणतणावांनी ग्रस्त असून, कराची हे भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे केंद्र बनले आहे, असे युरोपमधील गटाने म्हटले आहे.इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने (आयसीजी) पाकिस्तानवरील अहवालात म्हटले की, लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारत विरोधी संघटनांना मदरसे व धार्मिक संस्था चालवण्यासाठी सुरक्षा दले मदत करतात. पाकिस्तानमधील सर्वांत धोकादायक गट कराची येथून विविध कारवायांत सक्रिय भाग घेत आहेत. शियाविरोधी लष्कर-ए-झांगवी व भारतविरोधी अतिरेकी संघटनांचे जवळचे संबंध आहेत. ब्रुसेल्स येथील या विचारगटाने म्हटले की, दशकानुदशकांचे दुर्लक्ष आणि ढिसाळ कायदा-सुव्यवस्था यामुळे कराचीचे रूपांतर प्रेशर कुकरमध्ये झाले आहे. जेव्हा जेव्हा भारत-पाकसंबंधांत किंवा काश्मिरात तणाव असतो तेव्हा तेव्हा हे गट शहरातील मध्यवर्ती भागांत सुरक्षित असतात. लष्कर किंवा जैश यासारख्या संघटना देशाच्या एका भागात मित्र आणि दुसऱ्या भागात शत्रूचे काम करतात, असे तर पाकचे सरकार म्हणू शकत नाही ना. सरकारचा छुपा पाठिंबा व कमालीची अनागोंदीची स्थिती, यामुळे जिहादी गटांचे चांगलेच फावले, असेही अहवालात म्हटले आहे.सूत्रांचा हवाला देत आयसीजीने म्हटले की, अनेक जिहादींचे सूत्रधार सप्टेंबर २०१३ मध्ये सैनिकी कारवाईच्या भीतीतून कराचीला पळून आले. मात्र, आता कारवाई होत नसल्याने कराचीतच स्थायिक झाले असावेत. आयसीजीने पाकच्या सेवानिवृत्त वरिष्ठ प्रांतीय अधिकाऱ्याचा हवाला  देऊन म्हटले की, पाक-भारत किंवा काश्मीरवरून तणाव वाढतो तेव्हा हे  गट शहराच्या मुख्य भागात सक्रिय  होतात. (वृत्तसंस्था) बेरोजगारीमुळे संघटनांचे फावते...कराचीतील पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देऊन आयसीजीने म्हटले की, आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेगळा असल्याचे बघण्याची सवय लागली आहे. आम्ही तसे करू शकत नाही. आम्ही त्या प्रश्नाकडे आमच्या परराष्ट्र धोरणातूनही बघायला हवे. या अहवालात असेही म्हटले आहे की जिहादींच्या बाजूने असलेले महत्वाचे मदरसे त्यांना हवे तसे वागत आहेत. बेरोजगारीमुळे वेगळे पडलेले युवक वा तरूण जिहादींच बनतात, असे समजणे योग्य नाही. उत्पन्नाचे साधन नसणाऱ्यांना ओढतात जाळ्यातचांगला पैसा मिळत असलेल्या कराचीतील जिहादी संघटनांबद्दल अहवालात माहिती आहे. जगण्याचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्यांना करातीचील जिहादी संघटना खास पुढाकार घेऊन आपल्यात ओढतात. त्यापैकी अनेकांना इतर पर्याय फारच थोडे उपलब्ध असतात त्यांना जिहाद हे काम मिळते, असे आयसीजीने म्हटले.