शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात मारले गेलेले दहशतवादी विदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:44 IST

उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.‘या दहशतवाद्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे व अन्य साहित्यावरून ते विदेशी नागरिक आणि लष्कर- ए- तोयबाचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत शहीद झालेल्या दोन कमांडर्सना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.तथापि, हे पाचही दहशतवादी नुकतेच भारतात घुसले होते की, आधीपासूनच मुक्कामाला होते किंवा ते एखाद्या नव्या दहशतवादी गटाचे सदस्य होते काय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे दुआ म्हणाले. या भागात आणखी किती दहशतवादी दडून बसलेले आहेत याचा शोध घेतला जात आहे. जैश- ए- मोहंमदचा या भागात फारसा प्रभाव असेल, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुपवाडाच्या झोनरेशी गावात शुक्रवारी सुरू झालेली चकमक शनिवारी संपली होती, ज्यात हे पाच दहशतवादी ठार आणि दोन जवान शहीद झाले होते.घुसखोरीत घट झाल्याचा दावामागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी काश्मिरात सीमेपलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठविणाऱ्या ठिकाणी शंभरपेक्षाही कमी दहशतवादी आहेत, असा दावा लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी केला.२०१५ मध्ये घुसखोरीच्या ६०० पेक्षा जास्त घटना घडल्या होत्या. आता त्यात घट झाली आहे. आता शंभरेक दहशतवादी सीमेपलीकडे घुसखोरीच्या तयारीत असू शकतात; पण ही संख्या गतवर्षीच्या मानाने कमीच आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)