शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

दहशतवाद, दवेष कधीही यशस्वी होऊ शकणार नाही - राहुल गांधी

By admin | Updated: October 4, 2016 03:52 IST

जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्कराच्या छावणीवरील दहशतवादी हल्ल्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि लष्कराच्या छावणीवरील दहशतवादी हल्ल्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी तीव्र शब्दांत निर्भत्सना केली. आमच्या सैनिकांचे शौर्य आणि निश्चयापुढे दहशतवाद, तसेच द्वेष कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘बारामुल्ला येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. आमच्या शूर सैनिकांचे साहस आणि निश्चयापुढे दहशतवाद आणि द्वेष यांचा कधीही निभाव लागू शकणार नाही. बारामुल्लात लष्कर आणि निमलष्करी बीएसएफच्या लगत छावण्या आहेत.

या छावण्यांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बीएसएफचा एक जवान शहीद, तर एक जखमी झाला. सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स आणि बीएसएफच्या छावण्यांवर हल्ला केला. त्यानंतर, सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांत तुफान धुमश्चक्री झाली. जवान आमच्या देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सदैव प्रार्थना करतो. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदाला सलाम! असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.