शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘आधार’ जोडणीस ३१ मार्चपर्यंत मुदत, बँक खातेदारांना दिलासा, सरकारचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 06:03 IST

बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल.

नवी दिल्ली : बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल.अनेकांकडून आलेल्या निवेदनांचा विचार करून आणि रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून ३१ मार्च ही नवी मुदत ठरविणारी अधिसूचना काढण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने निवेदनात म्हटले.नव्या निर्णयानुसार ही मुदत दोन प्रकारची असेल. नव्याने उघडलेल्या बँक खात्यांना जोडणीसाठी खाते उघडल्यापासून सहा महिन्यांची मुदत असेल. इतर खात्यांसाठी ती ३१ मार्च २०१८ असेल. जोडणी न केल्यास खाते बंद होण्याचा परिणामही याच दोन पद्धतीच्या मुदतीनंतर लागू होईल. या आधी शुक्रवारी सरकारने ‘पॅन कार्ड’ ‘आधार’शी जोडून घेण्याची मुदत ३१ डिसेंबरवरून ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढविली होती. सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ३३ कोटींपैकी १४ कोटी ‘पॅन कार्ड’ ‘अधार’शी जोडली गेली आहेत. देशात ‘आधार’धारकांची संख्या सुमारे ११५ कोटी आहे.‘आधार’ जोडणीच्या सक्तीला आव्हान देणाºया याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणी सुरू होणे अपेक्षित असताना, सरकारने जोडणीसाठीच्या मुदतीत हे नवे बदल केले आहेत.या मुदतीतबदल नाहीमोबाइल फोनचा नंबर ‘आधार’शी जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ हीच कायम असेल.विमा पॉलिसी, म्युच्युअल फंडाचे खाते, पीपीएफ खाते व सरकारी योजनांच्या लाभांसाठी उघडलेले खाते मात्र ३१ डिसेंबरपर्यंत जोडून घ्यावे लागेल.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड