शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

‘स्वच्छ भारत’साठी तेंडुलकरांचा आवाज

By admin | Updated: September 28, 2015 23:35 IST

स्वच्छ भारत या मोहिमेसाठी माजी क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकर यांनी आपला आवाज दिला आहे. रालोआ सरकारने स्वच्छ भारत ही जनचळवळ व्हावी

नवी दिल्ली : स्वच्छ भारत या मोहिमेसाठी माजी क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकर यांनी आपला आवाज दिला आहे. रालोआ सरकारने स्वच्छ भारत ही जनचळवळ व्हावी यासाठी पुढाकार घेत जनजागृतीवर भर दिला आहे. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने या मोहिमेचा भाग म्हणून हे गीत साकारले आहे. येत्या २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ते जारी केले जाणार असून तो स्वच्छ भारत मोहिमेचा पहिला वर्धापनदिनही आहे.प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी हे गीत लिहिले असून मुकेश भट यांनी तयार केलेल्या व्हिडिओत जोशी यांनाही दाखविण्यात आले आहे. सचिन यांनी काही ओळी गात रेकॉर्डिंगच्या वेळी काही सूचनाही केल्या आहेत.स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही सामूहिक जबाबदारी असून या मोहिमेला हातभार लावण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी हे गीत तयार करण्यात आल्याचे नागरी विकास मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी तिला जनआंदोलनाचे स्वरूप दिले जावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला या गाण्याची ध्वनिफित जारी होण्याची अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)