शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

अतिरेकी म्हणून अटक केलेले दहा जण सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 03:11 IST

जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी ३ मे रोजी अटक केलेल्या दहाही जणांना सोडून देण्यात आले आहे

नवी दिल्ली : जैश-ए-महमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी ३ मे रोजी अटक केलेल्या दहाही जणांना सोडून देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांना कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना सोडण्यात आले.दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील देवबंद येथून दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने एकूण १३ जणांना अटक केली होती. दिल्लीत दहशतवादी संघटनेशी संबंधित इतके तरुण पकडल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र यापैकी कोणाचाही दहशतवादाशी वा संघटनांशी संबंध असल्याचे पोलिसांना तपासामध्ये आढळून आले नाही. त्यामुळे १0पैकी चार जणांची शनिवारी सुटका करण्यात आली. उरलेल्या सहा जणांना सोमवारी सोडण्यात आले. अटक केलेल्या तरुणांना भविष्यात दहशतवादाकडे वळू नये, यासाठी त्यांची मानसोपचार तज्ज्ञामार्फत समजूत घालण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासेल, तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे.