शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तंत्रज्ञानाने बदलले गावकऱ्यांचे आयुष्य

By admin | Updated: February 3, 2015 02:18 IST

पिण्याशिवाय पर्याय नव्हता़ पण आज हेच गाव तलावातील पाणी शुद्ध व सुरक्षित बनवून आजूबाजूच्या गावखेड्यांना विकत आहे़ नव्या तंत्रज्ञानाने या गावाचा कायापालट घडवून आणला आहे़

गायघाट(प.बंगाल) : भारत-बांगलादेशाच्या सीमेनजीकच्या मधुसूदनकटी या गावातील लोकांना कधीकाळी आर्सेनिकयुक्त पाणी पिण्याशिवाय पर्याय नव्हता़ पण आज हेच गाव तलावातील पाणी शुद्ध व सुरक्षित बनवून आजूबाजूच्या गावखेड्यांना विकत आहे़ नव्या तंत्रज्ञानाने या गावाचा कायापालट घडवून आणला आहे़फ्रान्सच्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गावाच्या मधुसूदनकटी समाबय कृषी उन्नयन समिती या सहकारी सोसायटीने एक जलशुद्धीकरण प्रकल्प स्थापन केला आहे़ तलावातील आर्सेनिकयुक्त प्रदूषित पाणी सुरक्षित व शुद्ध पेयजलात बदलण्याचे कार्य या प्रकल्पात होते़ आता मधुसूदनकटीमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे़ एवढेच नव्हे तर ५० रुपये प्रति लीटर भावाने उत्तरी २४ परगणा जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावांनाही ही सोसायटी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे़सोसायटीचे अध्यक्ष हलधर शर्मा यांनी सांगितले की, सध्या या प्रकल्पात रोज दोन हजार लीटर पाणी शुद्ध केले जाते आणि ते ‘सुलभ जल’ या बॅनरखाली बाटल्यांमध्ये भरून विकले जाते़ गावाबाहेरचे २०० कुटुंबे आता गावातून पाणी विकत घेतात. सुलभ इंटरनॅशनलने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली आहे़ २० लाख रुपयांचा हा प्रकल्प सुलभ इंटरनॅशनल, ‘१००१ फॉऊंटेन’ ही फ्रेंच संघटना आणि गावकऱ्यांच्या योगदानातून उभा राहिला़ (वृत्तसंस्था)४पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा यासह ९ जिल्ह्यांतील भूजल साठा आर्सेनिकयुक्त आहे़ ४ग्रामीण भागातील १़६ कोटी आणि नागरी क्षेत्रातील १़२ कोटी लोक यामुळे प्रभावित आहेत़ ४जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दीर्घकाळ आर्सेनिकयुक्त पाणी पिल्यामुळे त्वचेचा कर्करोग, किडनी आणि फुफ्फुसासह अन्य आजार होऊ शकतात़