शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

संघाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले - राहुल गांधी

By admin | Updated: December 14, 2015 15:00 IST

आसाम दौ-यावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला बारपेटा येथील मंदिरात जाण्यापासून रोखले असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ -  आसाम दौ-यावर असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला बारपेटा येथील मंदिरात जाण्यापासून रोखले असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. संघाच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य म्हणजे भाजपाचे राजकारण असून ते कोणत्याही परिस्थिती स्वीकारार्ह नाही, असे ते म्हणाले. 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज संसदेबाहेर सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी बोलताना राहुल यांनी पंजाबमधील बिघडलेले कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण तसेच केरळमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमेन चंडी यांना निमंत्रण न देणे यावर कडाडून टीका केली.केरळच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न देवून पंतप्रधानांनी केरळमधील नागरिकांचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले. 
त्याचवेळी त्यांनी आसाम दौ-या घडलेल्या घटनेबाबतही माहिती दिली. मी आसाम दौ-यावर गेलेलो असताना मला बारपेटा जिल्ह्यातील एका मंदिराला भेट द्यायची होती, मात्र मंदिराजवळ पोहोचताच आरएसएस कार्यकर्त्यांनी मला आत जाण्यापासून रोखले. मंदिरासमोर महिलांना उभे करत त्यांना मला मंदिरात प्रवेश करू दिला नाही, असे उद्विग्न राहुल यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखणारे ते कोण लागून गेले? असा सवालही त्यांनी विचारला.
आरएसएसने मात्र राहुल यांचे हे आरोप फेटाळून लावत त्यांना अडवणा-या महिला या संघाच्या कार्यकर्त्या होत्या, हे त्यांना कसे माहीत असा सवाल विचारला आहे.