शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला- आनंद महिंद्रा

By admin | Updated: June 22, 2017 21:58 IST

भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे साहजिकच भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुःख अनावर झालं. या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारताच्या पराभवाचं अनेकांनी आपापल्या परीनं विश्लेषण केलं आहे. त्याच प्रमाणे महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही टीम इंडियाच्या पराभवाचं विश्लेषण केलं आहे. टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला, असंही आनंद महिंद्रा ट्विट करत म्हणाले आहेत. भारताचा पराभव झाल्यानंतर दुस-याच दिवशी आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट केलं आहे. सोमवारच्या सकाळ प्रतिबिंब: पाकिस्तान संघानं एखाद्या स्टार्ट अप कंपनीसारखा उत्साह दाखवला आहे. त्यांनाही कदाचित माहिती नसेल की त्यांनी काय साध्य करून दाखवलं आहे. कधी कधी कंपन्यांसारखे किस्से क्रिकेट संघासोबतही घडतात. मोठं यश हा मोठा धोका आहे. विजयाच्या उन्मादात जगणं हासुद्धा एक प्रकारचा आजार आहे, अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनं टीम इंडियाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. आनंद महिंद्रांचं हे विश्लेषण एक प्रकारचं पाकिस्तान आणि आपल्या संघांमध्ये समानता दाखवणारं आहे. पूर्वीचं यश हे आपल्याला काही काळच अजिंक्य ठेवते. मात्र याचाही आनंद घेतल्यास तो निष्फळ ठरत नाही. मला आशा आहेत की यातून टीम इंडियानं चांगला धडा घेतला असेल. पाकिस्तान टीमही चांगली खेळण्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असंही आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.