शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला- आनंद महिंद्रा

By admin | Updated: June 22, 2017 21:58 IST

भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे साहजिकच भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुःख अनावर झालं. या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील भारताच्या पराभवाचं अनेकांनी आपापल्या परीनं विश्लेषण केलं आहे. त्याच प्रमाणे महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही टीम इंडियाच्या पराभवाचं विश्लेषण केलं आहे. टीम इंडियाला अतिआत्मविश्वास नडला, असंही आनंद महिंद्रा ट्विट करत म्हणाले आहेत. भारताचा पराभव झाल्यानंतर दुस-याच दिवशी आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट केलं आहे. सोमवारच्या सकाळ प्रतिबिंब: पाकिस्तान संघानं एखाद्या स्टार्ट अप कंपनीसारखा उत्साह दाखवला आहे. त्यांनाही कदाचित माहिती नसेल की त्यांनी काय साध्य करून दाखवलं आहे. कधी कधी कंपन्यांसारखे किस्से क्रिकेट संघासोबतही घडतात. मोठं यश हा मोठा धोका आहे. विजयाच्या उन्मादात जगणं हासुद्धा एक प्रकारचा आजार आहे, अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनं टीम इंडियाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे. आनंद महिंद्रांचं हे विश्लेषण एक प्रकारचं पाकिस्तान आणि आपल्या संघांमध्ये समानता दाखवणारं आहे. पूर्वीचं यश हे आपल्याला काही काळच अजिंक्य ठेवते. मात्र याचाही आनंद घेतल्यास तो निष्फळ ठरत नाही. मला आशा आहेत की यातून टीम इंडियानं चांगला धडा घेतला असेल. पाकिस्तान टीमही चांगली खेळण्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असंही आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.