शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

पटसंख्येच्या वजाबाकीने शिक्षक चिंतेत

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

जिल्हा परिषद : विद्यार्थीसंख्येची जुळवाजुळव नागपूर : पालकांचा कल विचारात घेता ग्रामीण व शहरालगतच्या भागात इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. याचा फटका बसल्याने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेच्या शाळातील पटसंख्या १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. पटसंख्येच्या वजाबाकीमुळे शिक्षकांची चिंता वाढली ...


जिल्हा परिषद : विद्यार्थीसंख्येची जुळवाजुळव
नागपूर : पालकांचा कल विचारात घेता ग्रामीण व शहरालगतच्या भागात इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. याचा फटका बसल्याने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेच्या शाळातील पटसंख्या १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. पटसंख्येच्या वजाबाकीमुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे.
प्राथमिक शाळातील इयत्ता चौथ्या वर्गातून उत्तीर्ण होऊ न विद्यार्थी पाचवीत जातात. परंतु पहिल्या वर्गात त्या तुलनेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांर्ंची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे.
नागपूरसह जिल्ह्यात शहरालगतच्या जमिनीच्या किमती मागील काही वर्षात प्रचंड वाढल्या आहेत. शहराजवळ एक -दोन एकर शेती असणारा अल्पभूधारक आता करोडपती झाला आहे. जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात पैसा आला. याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावरही पडला आहे. यातूनच आपल्या पाल्यांना इंग्रजी वा सेमी इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्याऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशीच अवस्था खासगी अनुदानित वा विना अनुदानित शाळांची आहे. शाळेत विद्यार्थी असेल तोवरच नोकरी असल्याने अशा शाळातील शिक्षकांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)
बॉक्स....
प्रस्ताव कागदावरच
मराठी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्याची पटसंख्या दरवर्षी क मी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालक ांचा कल लक्षात घेता जि.प.च्या शिक्षण समितीचा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव व शासन मंजुरीची प्रतीक्षा यामुळे हा प्रस्ताव कागदावर आहे.
बॉक्स...
शिक्षकांची भटकंती
दरवर्षी पटसंख्या कमी होत असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. समायोजनात सर्वाना समावून घेतले जाईलच याची शाश्वती नसल्याने अतिरिक्त शिक्षकांची चिंता वाढली आहे. पटसंख्या कायम राहिली तर इतर भानगडी टळतील म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात भटकंती सुरू झाली आहे.