शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

विद्यार्थ्यांना देशहित शिकवा !

By admin | Updated: September 6, 2015 00:49 IST

शिक्षक ज्ञानदान करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देशसेवा, देशप्रेमाचे बाळकडू देत असतात. वर्तमान स्थितीत कलुषित झालेले वातावरण पाहता जात, धर्म व वंशाच्या पलीकडे जाऊन

नवी दिल्ली : शिक्षक ज्ञानदान करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देशसेवा, देशप्रेमाचे बाळकडू देत असतात. वर्तमान स्थितीत कलुषित झालेले वातावरण पाहता जात, धर्म व वंशाच्या पलीकडे जाऊन देशहित जोपासण्याची भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी महाराष्ट्रातील ३१ शिक्षकांसह देशभरातील एकूण ३७८ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती म्हणाले, की शिक्षक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्रीद्वय उपेंद्र कुशवाह, प्रा. राम शंकर कठेरीया यांनीही संबोधित केले. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांमधे राज्यातील प्राथमिक शाळांतील १८, तर माध्यमिक शाळांतील ८ शिक्षकांचा समावेश आहे. विशेष श्रेणीतील पुरस्कारांत राज्यातील प्राथमिक शाळांचे २ व माध्यमिक शाळेच्या १ शिक्षकाला सन्मानित करण्यात आले. एका शिक्षकाला ‘आयसीटी’ व अन्य एका शिक्षकाला ‘सीआईएससीई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये रोख, रौप्यपदक व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (विशेष प्रतिनिधी)