शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तामिळनाडू सरकार आले अल्पमतात; दिनकरन यांचे बंड, २२ आमदारांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:40 IST

अण्णा द्रमुकच्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांचे विलीनीकरण झाल्यापासून २४ तासांच्या आत त्या पक्षाचे तामिळनाडूमधील सरकार अल्पमतात आले आहे.

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांचे विलीनीकरण झाल्यापासून २४ तासांच्या आत त्या पक्षाचे तामिळनाडूमधील सरकार अल्पमतात आले आहे. सहचिटणीसपदावरून काढण्यात आलेले दिनकरन यांनी बंडाचा झेंडा उभारला असून, त्यांच्यामागे तब्बल २२ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिनकरन हे शशिकला यांचे भाचे आहेत.दिनकरन यांना आणखी १0 आमदार पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. दिनकरन यांनी १९ आमदारांना पुडुच्चेरीमधील रिसॉर्टमध्ये पाठविले आहे. आमदार फुटू नयेत, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.सरकार अल्पमतात आले असले तरी त्याविरोधात अविश्वास ठराव आणणे द्रमुकला शक्य होणार नाही, कारण दोन अविश्वास ठरावांमध्ये किमान ६ महिन्यांचे अंतर असावे लागते. आधीचा ठराव एप्रिलमध्ये आणण्यात आला होता. तो फेटाळला गेला. परिणामी, आॅक्टोबरपर्यंत पुन्हा ठराव येऊ शकणार नाही.बहुमत सिद्ध करण्याची मागणी...तामिळनाडू विधानसभेतील २३३ सदस्यांपैकी अण्णा द्रमुककडे १३३ आमदार होते. त्यातील २२ आमदार दिनकरन यांना जाऊ न मिळाल्याने, पक्षाकडे केवळ १११ आमदार राहिले आहेत. बहुमतासाठी ११७ आमदार असणे गरजेचे आहे.बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी द्रमुकचे नेते स्टॅलिन यांनी केली आहे. अण्णा द्रमुकचे दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी भाजपा व केंद्र सरकारने प्रयत्न केले़ राज्यपाल विद्यासागर राव काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.